हिवाळ्यात त्वचा खराब होण्यामागे हवामानातील बदल हे मुख्य कारण असते. या ऋतूमध्ये हवेतली आर्द्रता खूप कमी होते, त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा झपाट्याने कमी होतो आणि त्वचा कोरडी, खरबरीत व निस्तेज दिसू लागते. थंड वारे आणि कमी तापमानामुळे त्वचेतील रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे त्वचेला आवश्यक पोषण कमी प्रमाणात मिळते. याशिवाय हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय वाढते, […]
Latest News
दिव्यांग प्रमाणपत्राच्या टक्केवारीत घोटाळा, थेट 16 कर्मचारी निलंबित
किशोर पाटील, प्रतिनिधी : जळगावात दिव्यांग प्रमाणपत्राच्या टक्केवारीत तफावत आढळल्याने आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 16 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आता कर्मचाऱ्याची आधी खात्यांतर्गत चौकशी त्यानंतर थेट बडतर्फ अथवा इतर शिक्षात्मक कारवाई केली जाणार असल्याची मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या वतीने दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेत नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात […]
Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा, राज्यात शुकशुकाट, अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. आज अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी होतं. दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज अनेक […]
50 मेगापिक्सेल कॅमेरे आणि पॉवरफूल प्रोसेसरसह भारतात लाँच झाला Vivo चा ‘हा’ 5G स्मार्टफोन, जाणून या फोनचे धमाकेदार फिचर्स
Vivo कंपनीने त्यांचा नवीन X200T 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 50-मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आणि 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये समाविष्ट आहे. या नवीनतम Vivo फोनमध्ये पॉवरफूल बॅटरी, जलद चार्जिंग सपोर्ट आणि एक उत्तम प्रोसेसर आहे. तसेच या फोनला पाच वर्षांचे OS अपडेट्स आणि सात वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देखील मिळणार आहे. […]
Horoscope : सर्वात दुर्मिळ राजयोग, 3 राशींच्या नशिबात घडणार मोठ्या घटना; आयुष्यच बदलणार!
फेब्रुवारी 2026 मध्ये ग्रहांच्या गोचरामुळे अनेक शुभ योग तयार होणार आहेत. यामुळे अनेक राशींना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात कुंभ राशीत चार ग्रह एकत्र येऊन चतुर्ग्रही राजयोग तयार करणार आहेत. वैदिक ज्योतिषानुसार हा दुर्मीळ आणि अत्यंत शुभ योग मानला जातो. या चतुर्ग्रही राजयोगामुळे अनेक राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल, विशेषतः नोकरी आणि व्यवसायात यश […]
त्याच दिवशी अजितदादा, शरद पवार एकत्र येणार होते, सगळं ठरलं होतं, पण…, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे, या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला निघाले होते, बारामतीमध्ये विमान धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला, विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं, विमानाचा मोठा स्फोट होऊन आग लागली. […]