फाल्गुन शुक्ल पक्षाच्या अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंतचा काळ, ज्याला आपण होलाष्टक म्हणतो, ज्योतिषशास्त्रात अत्यंत उग्र काळ मानला जातो. 2026 मध्ये होलिका दहन 3 मार्च रोजी संपणार आहे. मान्यतेनुसार, या आठ दिवसांत ग्रहांचे स्वरूप उग्र राहते, ज्यामुळे वातावरणात नकारात्मकतेची शक्यता असते, परंतु होलिका दहन पूर्ण होताच ऊर्जेचे स्वरूप पूर्णपणे बदलते. हा बदल केवळ धार्मिक पातळीवरच नव्हे तर आध्यात्मिक […]
Latest News
IND vs ZIM : अभिषेक शर्माने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
अभिषेक शर्मा हा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बेभरवशी फलंदाज ठरला. त्याच्याकडून या स्पर्धेच्या सुरुवातीला फार अपेक्षा होत्या. मात्र त्याने भारतीया क्रीडाप्रेमींची निराशा केली होती. पण सुपर 8 फेरीच्या दुसऱ्या सामन्यात त्याला सूर गवसला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक ठोकलं. (Photo: BCCI Twitter) अभिषेक शर्माने 30 चेंडूत 55 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 183.33चा होता. टी20 आंतरराष्ट्रीय […]
तुम्ही नवीन घरात राहायला आलात का? आधार, पॅनमध्ये 2 मिनिटात पत्ता बदला
तुम्ही नव्या घरात रहायला गेलात आणि तुम्हाला तुमच्या पॅन आणि आधार कार्डमधील पत्ता बदलायचा आहे का, असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. भारतातील कोणताही नागरिक मग त्याचे वय किंवा लिंग कोणताही असो, स्वेच्छेने आधार कार्ड मिळवू शकतो. आधार कार्डमध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि वडिलांचे नाव यासारखी माहिती असते. आधार अपडेट करणे का […]
Devendra Fadnavis | अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान: 2029-30 पर्यंत वन ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याचा उद्देश 2029-30 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचा असून 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यासोबतच दरवर्षी दहा लाख रोजगारनिर्मिती करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. तसेच दरडोई उत्पन्नात या कालावधीत […]
या पदार्थांचा दररोजच्या आहारात समावेश करा आणि प्रोटीनची कमी भरून काढा…
निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाचे ठरते म्हणजे प्रोटीन. प्रत्येकाने दररोजच्या आहारात कार्ब कमी घेऊन प्रोटीनचा अधिक समावेश करावा, ज्यामुळे आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते. प्रोटीनची कमी दूर करण्यासाठी दही आणि दुधाचा दररोजच्या आहारात समावेश करा. ज्यामुळे प्रोटीनची कमी दूर होण्यास मदत होते. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सोयाबीनही प्रोटीचा मोठा स्त्रोत आहे. प्रोटीनची कमी भरून काढण्यासाठी […]
Ajit Pawar Death : अखेर भावासाठी भाऊ धावला… राजेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात… अजितदादा अमर रहेच्या घोषणा; शेकडो कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख , राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आत महीना होत आला आहे. गेल्या महिन्यात, 28 जानेवारी रोजी त्यांचं विमान बारामतीजवळ क्रॅश झालं आणि त्यामध्ये अजित दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. बारामतीसह अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. पवार कुटुंबियांचा शोकाकूल चेहरा पाहून तर सर्वांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा […]