गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापरावरून, लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता काँग्रेसचे अध्यक्ष, नेते मल्लिकार्जुन खर्गेही याच मागणीवरूवन आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांविरोधात “सूडाच्या भावनेने कारवाई” केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
india
मोठी बातमी! अखेर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी मान्य केली ती गोष्ट, 10 वर्षात..
पाकिस्तानमध्ये मोठी अस्थिरता वाढलीये. गेल्या काही दिवसांपासून महागाई आणि आर्थिक दबाव वाढलाय. नागरिक रस्त्यावर येत आहेत. खाण्यापिण्याचेही वांदे आहेत. यादरम्यानच आता पाकिस्तानच्या बड्या नेत्याने तेथील परिस्थितीवर भाष्य केले. पाकिस्तानमधील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी एक धक्कादायक विधान केले. ज्यामुळे पाकिस्तानमध्ये नक्की परिस्थिती काय आहे, हे यावरून पुढे आले. पाकिस्तानच्या शासन […]
त्यांची खाकी वर्दी रक्ताने माखलेली… CJP आंदोलनादरम्यान जखमी पोलिसांच्या कुटुंबियांनी सांगितली अंगावर काटा आणणारी आपबिती
UG-NEET पेपरफुटीविरोधात, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने शांततापूर्ण आंदोलन केले. 20 जुलै रोजी आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला. आंदोलनात काही असामाजिक तत्व घुसून दगडफेक करत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. दरम्यान पोलिसांवर अणकुचीदार दगड आणि काचेच्या बाटल्यांचा मारा करण्यात आल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. यासंबंधी दिल्ली पोलिसांच्या कुटुंबियांनी थोड्या वेळापूर्वी एक पत्रकार परिषद […]
Surya Grahan 2026 : 12 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण, या 3 राशींचं उजळेल भाग्य, 2 राशींनी बाळगावी सावधगिरी
Surya Grahan 2026 : हिंदू धर्मात ग्रहणाला फार मोठं महत्त्व देण्यात आलं आहे. या काळात काय करावं आणि काय नाही याबद्दल देखील सांगितलं जातं. यंदाच्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण होणार आहे.. म्हणून आकाशातील ही नेत्रदीपक घटना ज्योतिष आणि खगोलशास्त्रप्रेमींसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या खगोलीय घटनेने जगभरात नवी आशा आणि उत्सुकता निर्माण केली […]
यांना गुगल पण चुकीचे सांगतो.. CJP ने दिला थेट कंगना राणावतला मोठा सल्ला, वाद वाढणार..
कंगना राणावत आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले आहे. कंगना राणावत सतत या आंदोलनाबद्दल बोलताना दिसत आहे. परत कॉकरोच जनता पार्टीवर कंगनाने निशाणा साधला. कंगनाा राणावतने सीजेपीचे मुख्य प्रवक्ते साैरभ दास याच्यावर निशाणा साधत म्हटले की, तो विद्यार्थी नाही तर पत्रकार आहे. यावर आता साैरभ दास याने उत्तर दिले. साैरभ दास याने […]
मग आधार, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र काय कामाचं? नागरिकता सिद्ध करण्यासाठी हाच लागणार कागद, अपडेट वाचली का?
आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक, शेतीचा सातबारा, जमिनीची कागदपत्रं असले म्हणजे तुमचे भारतीय नागरिकत्व सिद्ध होते का? कोलकत्ता हायकोर्टाने एका खटल्यात याविषयी मोठी टिप्पणी केली आहे. या कागदपत्रांना भारतीय नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एका व्यक्तीवर बांगलादेशी असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याने […]