नारळ पाणी प्रत्येक ऋतूत आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्याच्या हंगामात हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते, कारण ते शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नारळ पाणी नैसर्गिक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे बर् याच समस्यांना प्रतिबंधित करते आणि आरोग्य राखण्यास मदत करते. विशेष म्हणजे नारळाच्या पाण्यात ना अतिरिक्त साखर असते ना कोणतीही रसायने. म्हणूनच, […]
india
8 व्या वेतन आयोगाबाबत अर्थसंकल्पात काय? आता लक्षात ठेवा नाही….
8th Pay Commission Update: काल अर्थसंकल्पात सरकारने दोन मुद्द्यांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले होते. पहिला म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित 8 वा वेतन आयोग आणि दुसरा 16 वा वित्त आयोग जो राज्यांची आर्थिक स्थिती ठरवतो. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. 2026 हे वर्ष अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे. महागाईच्या या काळात एकीकडे सरकारी […]
Mahima chaudhry : आईपेक्षा मुलगी सुंदर, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लेकीची चर्चा; फोटो एकदा पाहाच!
कधीकाळी संपूर्ण बॉलिवुडवर अधिराज्य गाजवणारी दिग्गज अभिनेत्री महिमा चौधरी सध्या लाईमलाईटपासून दूर आहे. सध्या ती चित्रपटांत दिसत नाही. परंतु ती वेगवेगळ्या कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थित राहते. महिमा चौधरी हिच्यासोबत तिची मुलगीदेखील दिसते. महिमा चौधरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे तसेच तिची मुलगी अरिना चौधरी हिचे फोटो टाकते. अरिना चौधरीची सध्या सोशल […]
कासवासारखी चालणारी ट्रेन, 46 किलोमीटर जाण्यासाठी लावते 5 तास, 2-2 महिने मिळत नाही तिकीट, नाव ऐकून…
भारतामध्ये दररोज सुमारे 13,000 प्रवासी गाड्या धावतात आणि भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था म्हणून ओळखली जाते. वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या ताशी 150 किमीपेक्षा अधिक वेगाने धावत असताना, भारतीय रेल्वेच्या जाळ्यात एक अशी अनोखी ट्रेन आहे, जिने वेगाला मागे टाकत प्रवासाचा अनुभवच सर्वात मोठे आकर्षण बनवले आहे. ही ट्रेन अवघ्या 46 किलोमीटरचे […]
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण भाजपच्या होकारानंतरच? छगन भुजबळांच्या त्या विधानाचा अर्थ काय?
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे. शरद पवार यांच्यासह सर्वत महत्त्वाच्या नेत्यांनी येत्या 12 तारखेला दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार होते अशी माहिती दिली आहे. या विलिनीकरणाबाबत अजित पवार यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या होत्या अशीही माहिती समोर आली आहे. मात्र आधी नगरपंचायत त्यानंतर महानगर पालिका आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे हे […]
Cricket : सूर्यकुमारशिवाय टीम खेळणार, यशस्वीचा समावेश, संघ जाहीर, सामना कधी?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला काही दिवस बाकी आहेत. टीम इंडियाने 7 फेब्रुवारीपासून होणाऱ्या या स्पर्धेसाठी जोरात सरावाला सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत आता उपांत्य पूर्व अर्थात क्वार्टर फायनल फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. हे 8 संघातील 4 सामने एकाच दिवशी 6 […]