चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल स्पर्धेत अवघ्या काही मोसमांपूर्वी दबदबा होता. चेन्नई विरुद्ध खेळायचं म्हणजे प्रतिस्पर्धी संघासाठी मोठं आव्हान असायचं. महेंद्रसिंह धोनीच्या टीम विरुद्ध खेळायचं म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला पूर्ण ताकदीने मैदानात उतरायला लागायचं. मात्र गेल्या काही मोसमात चेन्नईची ही दहशत कमी झालीय. चेन्नई 19 व्या मोसमात तिसऱ्या फेरीनंतरही विजय मिळवण्यात अपयशी ठरलीय. चेन्नईने ऋतुराज गायकवाड याच्या […]
india
US Iran Ceasefire : युद्धविरामाच्या काही तासांमध्येच नेतन्याहू यांची हादरवणारी घोषणा, जगभरात पुन्हा मोठी खळबळ, पाकिस्तानला धक्का
इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू होतं. तब्बल 38 दिवस हे युद्ध चाललं. या युद्धामध्ये तीनही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. एवढंच नाही तर या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट […]
मोठी बातमी! ट्रम्प यांनी 90 मिनिटं आधीच केला युद्धविराम, रिपोर्टने मोठी खळबळ, …तर इराण नाही अमेरिकाच झाली असती उद्ध्वस्त
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला होता. अमेरिका, इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू होतं. या युद्धामध्ये केवळ अमेरिका, इराण आणि इस्त्रायलचंच नुकसान झालं नाही तर संपूर्ण जगानं मोठी किंमत मोजली आहे. या युद्धात अनेक आखाती देश उद्ध्वस्त झाले आहेत. युद्धाकाळात या देशांवर इराणकडून हल्ले करण्यात आले होते. मात्र आता पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराण आणि […]
Avimukteshwaranand : मोहन भागवत तुम्ही लग्न करुन मुलं जन्माला का नाही घालत? शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा सल्ला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आतापर्यंत अनेकदा तीन मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे. यावर आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. “मोहन भागवत आणि त्यांच्या प्रचारकांनी मुलं जन्माला घालून लोकसंख्या वाढवावी” असा स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सल्ला दिला आहे. “एकाबाजूला सरकार म्हणते लोकसंख्येचा स्फोट होतोय, दुसरीकडे हे लोक लोकसंख्या वाढवण्याबद्दल […]
वारंवार होणाऱ्या आर्थिक नुकसानीला कंटाळला आहात? कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी करा हे बदल
प्रत्येकाला आयुष्यात सतत प्रगती करायची असते आणि आनंदी आयुष्य जगायचे असते, परंतु बर् याच वेळा असे होते की कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही आणि दिवसेंदिवस त्याचे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जेव्हा जेव्हा अशी समस्या उद्भवते, तेव्हा कुंडलीतील ग्रहांची स्थिती खराब झाल्यामुळे किंवा कमकुवतपणामुळे व्यक्ती कर्जात अडकते किंवा आर्थिक संकटात अडकते. ज्योतिषशास्त्रानुसार गुरू आणि […]
मोठी बातमी ! मुंबईत बसून दिल्ली हादरवण्याचा भयंकर कट, स्पेशल सेलने मुसक्या आवळताच हादरवणारी माहिती समोर
नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाचा धमाका अजूनही कित्येकांच्या मनात ताजा आहे, त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. मात्र आता राजधानी दिल्लीला पुन्हा टार्गेट करण्यात येणार होतं अशी माहिती समोर आली आहे. टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत घातपात घडवण्याचा कट उधळण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईतील कुर्ला येथून 18 वर्षांच्या हमास सिद्दीकीला अटक करण्यात आली आहे. […]