टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 13 व्या सामन्यात दक्षिण अफ्रिका आणि अफगाणितास्तान यांच्यात लढत झाली. नाणेफेकीचा कौल अफगाणिस्तानच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दक्षिण अफ्रिकेच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि 20 षटकात 6 गडी गमवून 187 धावा केल्या. तसेच विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना 19.4 षटकात अफगाणिस्तानने सर्व गडी गमवून 187 […]
cricket
टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू असताना स्टीव्ह स्मिथची ऑस्ट्रेलियन संघात एन्ट्री, झालं असं की…
T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचं काही खरं दिसत नाही. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं होतं. मिचेल मार्शच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरणार होता. पण अचानक ट्रेव्हिस हेडच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ टाकण्यात आली. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीवेळी हा बदल दिसला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पहिल्याच सामन्यात कर्णधार बदलल्याने नेमकं काय […]
IND vs PAK : पाकिस्तानचा नवीन बॉलर उस्मान तारीक टीम इंडियासाठी का धोकादायक? आधीच दिला इशारा
Usman Tariq : पाकिस्तानचा एक नवीन बॉलर चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो अजून 5 सामनेही खेळलेला नाही. पण तरीही त्याची चर्चा आहे. परफॉर्मन्सपेक्षा बॉलिंग Action मुळे त्याची जास्त चर्चा आहे. पाकिस्तानच्या या नव्या गोलंदाजाचं नाव आहे उस्मान तारीक. हा स्पिनर आहे. उस्मान तारीकची गोलंदाजीची Action आयसीसीच्या निकषांमध्ये बसते. पण मैदानावरच्या प्रतिस्पर्धी टीमला मात्र त्याच्या गोलंदाजी […]
T20i World Cup 2026 : बुधवारी 3 सामन्यांचा थरार, दक्षिण आफ्रिका सलग दुसरा विजय मिळवणार?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 10 फेब्रुवारीपर्यंत एकूण 12 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड या आणि इतर प्रमुख संघांनी विजयी सुरुवात केली आहे. तर इतर नवख्या संघांनी टफ फाईट देत आपण फक्त खेळायला नाही आलोत हे दाखवून दिलंय. या स्पर्धेत पहिले 13 दिवस दररोज साखळी फेरीत प्रत्येकी 3-3 […]
खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यात
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने अमेरिकेला पराभूत करून विजयाचा नारळ फोडला. पहिल्याच सामन्यात भारताच्या फलंदाजीची घसरगुंडी पाहायला मिळाली. पण एका बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादवने किल्ला लढवला आणि विजयाची पाया भक्कम केला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदारांपैकी एक मानली जात आहे. कारण गेल्या दोन वर्षात टीम इंडियाने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजांची निर्धास्त […]
T20 World Cup 2026 : भारतात खेळण्यास नकार देणाऱ्या बांग्लादेशला शिक्षा काय ? ICC चा मोठा निर्णय
सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांचे टी20 वर्ल्डकप 2026 चे सामने भारतात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावरून बराच वाद झाला तरी बांग्लादेशने आठमुठी भूमिका सोडण्यास नकार दिला. अखेर , आयसीसीने त्यांना स्पर्धेतून काढून टाकले आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला. हा निर्णय बांगलादेशसाठी खूप महागात पडू शकतो आणि आयसीसी त्याविरुद्ध मोठी कारवाई करू […]