आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 मधील तिसऱ्या सामन्यात रविवारी टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संजू सॅमसन याला अभिषेक शर्मा याच्या जागी संधी मिळणार का? याबाबत जाणून घेऊयात.
cricket
IND vs SA: भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बाबत रवि शास्त्री यांनी केलं भाष्य, कमकुवत बाजूबाबत स्पष्ट सांगितलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खऱ्या अर्थाने हायव्होल्टेज सामने सुरू झाले आहे. सुपर 8 फेरीत प्रत्येक संघाला तगडं आव्हान असणार आहे. या फेरीत पहिलाचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार होता. मात्र हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला. पण यामुळे दोन्ही संघांचं गुणांचं समीकरण बिघडलं आहे. असं असताना भारताचा पहिला सामना दक्षिण […]
AUS vs IND : टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय, फायनलमध्ये कांगारुंचा 17 धावांनी धुव्वा
वुमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्ड कप विजयानंतर आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियावर तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात 17 धावांनी मात केली आहे. स्मृती मंधाना हीच्या 82 धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 176 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून […]
भारत पाकिस्तान सामन्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीचा विक्रम मोडला, नेमकं कारण काय?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात राजकीय दुरावा निर्माण झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. तसेच पाकिस्तानला प्रत्येक पातळीवर धडा शिकवण्याचा निश्चय दिसत आहे. त्याची प्रचिती क्रिकेटच्या मैदानातही दिसून आली आहे. भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्ट नकार दिला. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सर्व सामने दुबईत झाले. त्यानंतर आशिया कप स्पर्धेत नो […]
क्रिकेट ऑन आइस, कौशिक मौलिक यांनी अनुभवला बर्फावर खेळण्याचा थरार, पाहा व्हीडिओ
क्रिकेटला कोणत्या जाती पंथाचा तसेच देशांच्या सीमांचा अडसर नसतो. क्रिकेटनिमित्ताने अनेक संघ एकत्र येतात आणि खेळतात. क्रिकेट चाहते सध्या याचाच अनुभव आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनिमित्ताने घेत आहेत. क्रिकेटमध्ये खेळपट्टी किती महत्त्वाची असते हे चाहत्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. ही खेळपट्टी काळ्या आणि लाल मातीची असते. खेळपट्टीनुसार सामन्याचा निकाल काय लागणार याचा साधारण […]
T20i World Cup 2026 : झिंबाब्वेच्या विजयानंतर सिकंदर रझाचा विंडीजला इशारा, भारतासाठी धोक्याची घंटा, कॅप्टन म्हणाला…
झिंबाब्वे म्हणजे लिंबूटिंबू टीम, असं चित्र क्रिकेट विश्वात पाहायला मिळत होतं. मात्र स्वत: झिंबाब्वेने हे चित्र बदललं आहे. झिंबाब्वेने आपल्या कामगिरीच्या जोरावर संघाची नवी ओळख तयार केली आहे. एकेकाळी झिंबाब्वे म्हणजे तगडा संघ, अशी प्रतिमा होती. मात्र गेल्या काही वर्षात झिंबाब्वे रसातळाला गेली होती. मात्र सिकंदर रझा याने त्याच्या नेतृत्वात झिंबाब्वेला काही प्रमाणात गतवैभव प्राप्त […]