टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे हा सामना हाय स्कोअरिंग असेल यात काही शंका नाही. या सामन्यासाठी टीम इंडियाला गाफील राहून चालणार नाही. कारण जेतेपदापासून टीम इंडिया दोन विजय दूर आहे. अशा स्थितीत उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 काय […]
cricket
संजू सॅमसनने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत केला आगळावेगळा विक्रम, पहिल्यांदाच असं घडलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारत आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना करो या मरो असा होता. त्यात वेस्ट इंडिजने विजयासाठी 196 धावा दिल्याने अनेकांनी आशा सोडून दिल्या होत्या. पण संजू सॅमसनने सामना एकहाती खेचला आणि विजय मिळवून दिला. (Photo- PTI) संजू सॅमसनने या सामन्यात नाबाद 97 धावांची खेळी […]
T20 WC: उपांत्य फेरीचा निकाल लावण्यासाठी किती षटकांचा खेळ आवश्यक? जाणून घ्या आयसीसीचा नियम
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढती ठरल्या आहेत. पहिला उपांत्य फेरीचा सामना 4 मार्च रोजी न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 5 मार्च रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात होईल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी एक दिवस राखीव […]
Sanju Samson : ‘मला वाटलं की, मलाच हा..’ मॅच विनिंग खेळीवर संजू सॅमसन काय म्हणाला?
रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने काल वेस्ट इंडिजवर विजय मिळवून दिमाखात उपांत्यफेरीत प्रवेश केला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 195 धावांचा विशाल डोंगर उभारला. टीम इंडियाने 19.2 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं. एकवेळ हे लक्ष्य कठीण वाटत होतं. पण संजू सॅमसनच्या 50 चेंडूतील नाबाद 97 धावांच्या झुंजार खेळीमुळे […]
नादच करायचा नाय, सूर्यासेनेकडून विंडीजचा 10 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता, 2016 साली काय झालेलं?
टीम इंडियाने रविवारी 1 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाने 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजला पराभवाचा झटका देत सेमी फायनलमध्ये धडक दिली. टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग तिसरी तर एकूण सहावा वेळ ठरली. तर टीम इंडिया विरूद्धच्या पराभवामुळे वेस्ट इंडिजचा स्पर्धेतून बाजार […]
T20 World Cup 2026: भारताची उपांत्य फेरीत धडक, वेस्ट इंडिजविरुद्धचा जुना वचपा काढत नोंदवले विक्रम
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने गोलंदाजी स्वीकारली. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 195 धावा केल्या. तसेच टीम इंडियासमोवर विजयासाठी 196 धावांचं आव्हान ठेवलं. खरं तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हे आव्हान भारतासाठी […]