टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारत आणि न्यूझीलंडची चाचणी परीक्षा सुरू झाली आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. दुसर्या डावातील दव फॅक्टर पाहता मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. भारताने केलंही तसंच.. भारताचा सलामीचा फलंदाज अभिषेक शर्माने 35 चेंडूत 84 […]
cricket
IND vs NZ : भारताची विजयी सलामी, नागपूरमध्ये 10 वर्षांआधीच्या पराभवाची वसुली, किवींचा अचूक हिशोब
टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 21 जानेवारीला विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा अचूक हिशोब करत विजयी सलामी दिली आहे. भारताने अभिषेक शर्मा आणि रिंकु सिंह या जोडीने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 239 धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांसमोर 20 […]
IND vs NZ : टीम इंडियाला विजयानंतरही मोठा झटका, नक्की काय झालं?
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड विरुद्ध जबरदस्त कामगिरी करत पहिला टी 20i सामना हा 48 धावांनी जिंकला. उभयसंघातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. न्यूझीलंडला भारताने विजयसाठी दिलेल्या 239 धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 190 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने हा सामना 48 धावांनी जिंकत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी […]
Gautam Gambhir : विराट कोहली, रोहित शर्मा सोबतच्या वादाच्या मुद्यावर अखेर गौतम गंभीर यांनी सोडलं मौन, इशाऱ्यांमध्ये बरच काही गेले बोलून
मागच्या अनेक महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीर यांचं चित्र खलनायकाच्या रुपात रंगवलं जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, दोघांना देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक करणं एकूणच भारतीय क्रिकेटमध्ये जे काही चुकीचं होतय त्यासाठी गौतम गंभीर यांना जबाबदार धरलं जातय. अलीकडे कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनासाठी कोच म्हणून गौतम गंभीर यांना […]
Rohit Sharma: रोहित शर्माच्या मनातील ते दु:ख ओठांवर; T20 निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? सर्वात मोठी अपडेट काय?
Rohit Sharma on T20 World Cup 2026: टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. त्यानंतर रोहित शर्मा याने या फॉर्म्यटमध्ये निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर लागलीच विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही निवृत्तीची घोषणा केल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. क्रिकेट जगतातील राजकारणावर तुफान चर्चा झाली. तर आता टी 20 विश्वचषक […]
IND vs NZ: भारत न्यूझीलंड टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने बॅट तोडल्या, कारण की…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. भारताने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. पहिल्या सामन्यात 238 धावांचं आव्हान दिलं आणि न्यूझीलंडला 190 धावांवर रोखलं. हा सामना भारताने 48 धावांनी जिंकला. (Photo- PTI) भारत आणि न्यूझीलंड मालिकेतील ट्रॉफीची चर्चा जोरात सुरू आहे. त्याला कारणही तसंच आहे. ट्रॉफी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे […]