तिलक वर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीमने धमाका केला आहे. इंडिया ए टीमने वनडे ट्राय सीरिज (Tri Nation A Series in Sri Lanka 2026 ) जिंकली आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेवर (India A vs Sri Lanka A Final) एकतर्फी विजय मिळवत सीरिज आपल्या नावावर केली आहे. दांबुल्यातील रनगिरी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामन्याचं आयोजन करण्यात […]
SAW vs INDW Toss : टीम इंडियाने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 बदल, श्रेयांकाच्या जागी कुणाला संधी?
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज 21 जून रोजी 18 व्या सामन्यात टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे.दोन्ही संघ ए ग्रुपमधील आहेत. तसेच टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा हा तिसरा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे मँचेस्टरमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 […]
Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’ने रितेशच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा विक्रम मोडला; स्वामीभक्तांकडून जबरदस्त प्रतिसाद
प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' हा चित्रपट अवघ्या 9 ते 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. इतक्या छोट्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: कमाईचा पूर आणला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 600 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. प्रदर्शनाला महिना उलटूनही हा चित्रपट अद्याप थिएटरमध्ये दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने आता रितेश […]
रस्ते अपघातात बरगड्या मोडल्या… तरीही विद्यार्थीनीने दिली नीट परीक्षा, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली विचारपूस
कोलकाता, 21 जून : प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याच्या जिद्दीचे आणि संस्थात्मक सहकार्याचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका NEET-UG परीक्षार्थिनीने विशेष वैद्यकीय सुविधांच्या मदतीने रविवारी परीक्षा दिली. श्रिष्टी दुबे असे या विद्यार्थिनीचे नाव असून परीक्षेच्या अवघ्या एका आठवड्यापूर्वी ती गंभीर रस्ते अपघाताची शिकार झाली होती. तिच्या 9 बरगड्या […]
चाणक्य म्हणतात, ‘या’ सवयी बदलल्या नाहीत, तर तुमचं उत्पन्न कधीच वाढणार नाही, कारण…
आजच्या पैसा असेल अनेक गोष्ट सहज शक्त होतात… हे सत्य आणि आजच्या काळातील वास्तव आहे. प्रत्येकाला आयुष्यात यश मिळवण्याची, भरपूर पैसे कमवण्याची आणि श्रीमंत होण्याची इच्छा असते. यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो. पण काही लोक, कितीही मेहनत केली आणि कितीही पैसे कमावले तरी, श्रीमंत होत नाहीत. आचार्य चाणक्य यांनी सांगितं आहे की, याचं कारण त्यांच्या […]
अमोनिया वायू गळतीने हाहाकार, कारखान्यात 7 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
Tamil Nadu Ammonia Gas Leakage : तामिळनाडू राज्यातील तिरुवल्लूर जिल्ह्यातील पेरिपालयम येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका कारखान्यात अमोनिया वायूची गळती झाल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वायूगळतीत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 पेक्षा अधिक लोकांची प्रकृती गंभीर आहे. वायूगळतीमुळे प्रकृतीत बिघाड झालेल्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार […]