वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला आनंद, समृद्धी, प्रेम आणि संपत्तीचा कारक मानला जातो. जेव्हा शुक्र ग्रह आपला मार्ग बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम काही राशींच्या नातेसंबंधांवर, आर्थिक परिस्थितीवर आणि सुखसोयींवर होतो. तसेच 6 फेब्रुवारीला शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हे परिवर्तन काही राशींसाठी उत्तम असेल तर काहींसाठी करिअरच्या प्रगतीचे दरवाजे उघडेल आणि वैयक्तिक […]
IND vs USA : यूएसए विरुद्ध या खेळाडू संधी नाही म्हणजे नाही;डच्चूच मिळणार!
टीम इंडियाचा विकेटकीपर आणि ओपनर बॅट्समन संजू सॅमसन न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i सपशेल अपयशी ठरला. संजूला अपयशी ठरल्यानंतरही त्याला सातत्याने संधी देण्यात आली. मात्र संजूने या संधीची माती केली. संजूने न्यूझीलंड विरूद्धच्या पाचही सामन्यात निराशा केली. संजूला त्या मालिकेत काहीही खास असं करता आलं नाही. त्यामुळे संजूला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत निवड […]
वास्तुनुसार स्वयंपाकघरात कधीही ‘या’ 3 गोष्टी संपू देऊ नका, अन्यथा निर्माण होतील आर्थिक अडचणी
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. स्वयंपाकघर हे फक्त स्वयंपाक करण्याचे ठिकाण नाही तर ते असे ठिकाण आहे जिथे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य आणि सौभाग्य जोडलेले आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते. काही वास्तु नियमांनुसार स्वयंपाकघरात तीन वस्तू आहेत ज्यांचे भांडे कधीही रिकामे नसावेत. जर या वस्तू पूर्णपणे […]
Vadh Review: हतबल आईवडिलांकडून कर्ज देणाऱ्याची हत्या, गिरणीत दळतात हाडं; श्वास रोखून धरणारा 1 तास 50 मिनिटांचा सिनेमा
‘वध 2’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून यामध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत. वधचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वध’ या चित्रपटावर एक नजर टाकुयात. हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा एक असा चित्रपट आहे, जो मनाला स्पर्श करतो आणि विचार […]
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट जागतिक एआय कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा लोकांच्या फायद्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल – राष्ट्रपती
राजधानी नवी दिल्लीत 5 दिवसीय इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026, 15 ते 20 फेब्रुवारीदरम्यान आयोजित केले जाणार आहे. यामध्ये समान वाढ, सामाजिक कल्याण आणि ‘लोक, ग्रह आणि प्रगती’ यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) सोबत आयोजित या जागतिक परिषदेचा उद्देश ‘एआय फॉर गुड’ ॲप्लिकेशन्स आणि नैतिक, स्वदेशी नवोपक्रम प्रदर्शित करणे […]
Chanakya Niti : पती, पत्नीमध्ये पटत नाही? मग हा सल्ला ऐकाच, चाणक्य यांनी सांगितलं सुखी संसाराचं सूत्र
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ तसेच कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श संसार कसा असावा? पती-पत्नीचं नातं कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात पती आणि पत्नी हे संसाररुपी रथाची दोन चाकं असतात. जोपर्यंत ही […]