हिंदू दिनदर्शिकेतील चैत्र महिना मार्च महिन्यात सुरू होईल. हिंदू धर्मात चैत्र महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा महिना दुर्गा देवीला समर्पित आहे. चैत्र नवरात्र या महिन्यात येते. त्याच वेळी, चैत्र महिन्यात रामनवमीचा सणही साजरा केला जातो. या महिन्यात दोन महत्त्वाची आणि विशेष एकादशी व्रतेही असतात. एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित […]
होळीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार कोणता रंग तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?
सनातन धर्मात उपवास आणि सण यांना खूप महत्त्व मानले जाते. उपवास आणि सणांचा काळही खूप खास असतो. उपवास आणि सणासुदीच्या दिवशी, ग्रह एकत्रितपणे अनेक शुभ राजयोग तयार करतात, जे सर्व 12 राशींच्या लोकांना प्रभावित करतात. होळीच्या सणाला अजून फार वेळ उरलेला नाही. यावर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी 03 मार्च रोजी होलिका दहन साजरे केले जाईल. दुसऱ्या […]
‘या’ 5 लोकांपासून अंतर राखणे महत्वाचं, अन्यथा जीवनात होईल फक्त नुकसानच
आपण आपल्या आयुष्यात दररोज नवीन लोक भेटतो. काही लोक आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात, आपले मनोबल वाढवतात आणि कठीण काळात आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्यासोबत राहणे आपलयाल प्रेरणा देते आणि प्रगती करण्यास मदत करते. मात्र अशी काही लोकं आहेत जे मित्र असल्याचे भासवतात परंतु, प्रत्यक्षात तुमच्या प्रगतीत अडथळा आणतात. तसेच ही लोकं तुमची सकारात्मक ऊर्जा […]
Icc T20I Wc Final : टीम इंडियाची वर्ल्ड कप फायनलमधील कामगिर कशी?
टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडियाची या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची ही एकूण चौथी तर सलग दुसरी वेळ आहे. Source link
चंद्र ग्रहणात काय करावं आणि काय करू नये? जाणून घ्या
धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रहण हा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. दरवर्षी सूर्य आणि चंद्र ग्रहण येते. ग्रहणाची वेळ अशुभ मानली जाते. अमावस्येला सूर्यग्रहण आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होते. यंदा फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला सूर्यग्रहण झाले. हे ग्रहण भारतात दिसले नाही. अशा परिस्थितीत देशात सूर्यग्रहणाच्या सूतक कालावधीचाही विचार केला गेला नाही. आता फाल्गुन महिन्यात चंद्रग्रहण होणार […]
Odi Cricket : वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकल्यानंतर बांगलादेश वनडे सीरिजसाठी सज्ज, टीम जाहीर, पहिला सामना कधी?
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याच्या आयपीएलमधील केकेआर टीमकडून करण्यात आलेल्या हकालपट्टीनंतर अचानक भारतात त्यांचे खेळाडू सुरक्षित नसल्याचं जाणवलं. बांगलादेशने त्यानंतर सुरक्षेचं कारण देत त्यांचे सामने कोलंबोत खेळवण्यात यावेत, अशी मागणी आयसीसीकडे केली. मात्र आयसीसीने इथेच येऊ खेळावं लागेल, असं ठणकावलं. त्यानंतर बांगलादेशने बंडाचं हत्यार उपसलं आणि सुरक्षेचं थातुरमातूर कारण पुढे करत स्पर्धेवर […]