धर्मशास्त्रानुसार जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपल्या कुंडलीत लपलेले दोष संपून जातात. शनी, राहू, केतू या ग्रहांचा असलेला वाईट प्रभावही नाहीसा होतो. त्यामुळे खालील प्रकारचे दान केले पाहिजे असे शास्त्रात सांगितलेले आहे. शास्त्रानुसार अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे दान आहे. भुक लागलेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने भगवान विष्णून प्रसन्न होतात असे म्हटले जाते. ज्या लोकांच्या […]
IPL 2026: मुंबई इंडियन्स आणि केकेआरविरुद्धचा सामना 8 षटकानंतर थांबला, रहाणेच्या संघाची धाकधूक वाढली
आयपीएल 2026 स्पर्धेची लढत आता अंतिम टप्प्यात आली आहे. साखळी फेरीचे मोजून दोन चार सामने शिल्लक आहे. असं असताना प्लेऑफसाठी तीन संघ ठरले आहेत. आरसीबी, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सला तिकीट मिळालं आहे. दुसरीकडे चौथ्या संघासाठी पाच संघांमध्ये चुरस आहे. असं असताना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होत आहे. हा सामना केकेआरसाठी […]
चुकीचे ट्रॅफिक चालान आल्यास काय करावे? ऑनलाईन तक्रार करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
तुमच्या गाडीवर अचानक चुकीचे ट्रॅफिक चालान आले असेल, तर ही सिस्टीममधील तांत्रिक त्रुटी असू शकते. आजकाल चुकीच्या नंबर प्लेटमुळे भलत्याच चालकाचा दंड दुसऱ्याच्या नावावर जमा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या समस्येचे निवारण करण्यासाठी सरकारने ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे, जिथे सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तक्रार करू शकता. अनेक वेळा तुम्ही कोणत्याही प्रकारचा ट्रॅफिक […]
अमिताभ बच्चन यांची हिरोईन, एका सिनेमात झाली मोठी स्टार, पण 7 महिन्यांची प्रेंग्नेंट असताना हृदयद्रावक निधन
बॉलिवूडचे महानायक आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी स्क्रिन शेअर केली आहे. ज्यामुळे अनेक अभिनेत्रींच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली. पण एका अभिनेत्रीचं विमान अपघातात निधन झालं. अभिनेत्रीच्या अचानक झालेल्या निधनानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीनं नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलें होतं, तेव्हाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्दैवाने, ती सात […]
‘हा तर 140 कोटी जनतेचा अपमान’, PM मोदींना गद्दार म्हणणार्या राहुल गांधींना भाजपने सुनावलं
लोकसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. रायबरेली येथे आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी आणि अमित शाह यांना गद्दार असे म्हटले होते. त्यानंतर आता भाजपने राहुल गांधींच्या या विधानाचा समाचार घेत […]
मन प्रसन्न करणारे 5 प्रभावी मंत्र, फक्त 10 मिनिटांत सर्व चिंता दूर
आजच्या धकाधकीच्या जीवनाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे चिंता, ताण – तणावामुळे आरोग्याला थेट हानी पोहोचते. अशात आनंत आणि शांती मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. तणावाखाली असताना आपण निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकतो आणि लोकांना न्याहाळत वेगाने चालू शकतो. आपण शांतपणे बसून, डोळे मिटून, दीर्घ श्वास घेऊ शकतो आणि केवळ त्या श्वासाच्या आवाजावर लक्ष […]