Hanumana Mace Gada Kaumodaki: महाशक्तीशाली हनुमान हे बलोपसकांचे आराध्य दैवत आहेत. इतकेच नाही अनेक जण भीती वाटायला लागली की अगोदर मारुतीरायाचा धावा करतात. त्यांच्याकडे अनंत शक्ती आहेत. धर्माच्या संरक्षणासाठी आणि दुष्टांचा नायनाट करण्यासाठी या शक्तींचा ते वापर करतात अशी मान्यता आहे. पांडवातील भीम याच्याकडे 10,000 हत्तीं इतकी शक्ती होती असे म्हटले जाते. पण तोही हनुमानाची […]
ज्याची भीती तेच घडतंय, एकाच हल्ल्यात शेकडो लोक ठार, खळबळ उडवणारा इशारा, थेट मध्यरात्रीच…
इराण आणि अमेरिका युद्धाला 20 दिवस होऊन गेले पण हे युद्ध काही थांबवण्याचे नाव घेत नाही. उलट अधिक घातक होत आहे. इराणकडून मोठा धक्का इस्त्रायलला देण्यात आला. जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून बघितल्या जाणाऱ्या डिमोना या शहरावर मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. हा हल्ला इतका घातक आणि भयंकर होता की, याला रोखणेही इस्त्रायलला कठीण झाले. […]
Vastu Shastra : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या चार वस्तू, पैशांच्या सर्व समस्या होतील दूर
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशा काही चूका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. आज आपण वास्तुदोषामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी उपाय जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्र […]
Chanakya Niti: अशा लोकांना घराकडं फिरकूही देऊ नका, चाणक्याचा काय सल्ला?
चाणक्य नीतीवर समाजात नेहमी चर्चा होते. नातेसंबंध, जीवनशैली, आपले मित्र यावर आचार्य चाणक्यांनी कटाक्ष टाकला आहे. त्यांनी यावर चांगले भाष्य केले आहे. आपल्या आयुष्यात कधीही वाईट लोक येऊ देऊ नका, त्यांना ओळखायचं शिका असे चाणक्य सांगतात. लोक ओळखण्याची किमया साधता येणे आवश्यक असल्याचे चाणक्य नीती सांगते. चाणक्य नीतीनुसार वाईट, लबाड, धूर्त आणि नकारात्मक लोकांपासून चार […]
Vastu Shastra : घराच्या या दिशेला चुकूनही ठेवू नका पाण्याची टाकी, वास्तुशास्त्र काय सांगतं?
आपण रोजच्या जीवनामध्ये अशा काही छोट्या -छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. जर घरात वास्तुदोष निर्माण झाला तर त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. तुम्ही कितीही कष्ट केले तर हातात पैसा टिकत नाही, व्यावसायात अचानक मोठं नुकसान होतं, किंवा काहीतरी मोठं आर्थिक संकट येतं. घरात भांडणे होतात, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. अशावेळी […]
अशोक सराफ यांच्यासोबत दिसणारी ही लिंबू कलरच्या साडीमधील अभिनेत्री आता कशी दिसते? सौंदर्य पाहून…
मराठी चित्रपटसृष्टीत आजही अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. या चित्रपटातील प्रत्येक पात्र, संवाद आणि प्रसंग प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. यामध्ये अभिनेत्री अश्विनी भावे यांनी साकारलेली भूमिका आणि त्यांची लिंबू रंगाची साडी आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. या चित्रपटानंतर अनेक वर्षे लोटली असली तरी अश्विनी भावे यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. उलट, काळानुसार […]