इराण आणि अमेरिकेतील युद्ध थांबले आहे, त्यामुळे मध्यपूर्वेतील देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली आहे. आता युद्धविराम झाल्यानंतर अमेरिकन सैनिकांनी ट्रम्प सरकारबाबत खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. युद्धादरम्यान कुवैतमधील बेसवर तैनात असलेल्या सैनिकांनी अमेरिकन मिडिया सीबीएसला एक मुलाखत दिली. यात त्यांनी युद्धाच्या काळातील अनुभव सांगितले आहेत. हे तेच सैनिक आहेत, जे कुवैत बेसवर हल्ल्या झाला […]
मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
तुम्ही कधी दारू पिली आहे का? किंवा दारू पिणाऱ्या लोकांसोबत बसला आहात का? जर तुम्ही दारू पिणाऱ्या लोकांसोबत बसला असाल तर त्यावेळी तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल, ती म्हणजे जेव्हा ही लोक दारू पिण्यासाठी बसतात तेव्हा ग्लास भरल्यानंतर दारू पिण्याआधी दारूचे काही थेंब जमिनीवर शिंपडतात. हे लोक असं का करतात? नक्की यामागे काय […]
6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
चित्रपटप्रेमींसाठी गाणी ही चित्रपटांचा आत्मा मानली जातात. अनेक वेळा गाणीच चित्रपटाची खरी ओळख बनतात. 90 च्या दशकात असच एक गाजलेलं गाणं होतं, ज्याने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले पण त्याच वेळी या गाण्यामुळे देशभरात वादही निर्माण झाला. आपण ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत ते म्हणजे Oye Oye. हे गाणं 'त्रिदेव' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील आहे. 1989 साली प्रदर्शित […]
…म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं
आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची स्थिती नाजूक आहे. चार पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि 1 गुण मिळाला. कोलकात्याचा चौथा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झाला. या सामन्यात केकेआरची पकड मजबूत दिसत होती. पण मुकुल चौधरीने एकट्याने खिंड लढवली आणि सामना जिंकवून दिला. शेवटच्या षटकात विजयासाठी 14 […]
HIV Report : महाराष्ट्रातील धक्कादायक घटना, पैशांसाठी खोटा एचआयव्ही रिपोर्ट दिला, महिलेचा संसार उद्धवस्त
महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या बद्दल वाचल्यानंतर तुम्हालाही प्रचंड चीड येईल. व्यवस्था कशी पोखरुन गेलीय. माणसापेक्षा पैशाला किती किंमत आहे आणि पैसा मिळवण्यासाठी माणसाच्या आयुष्याशी कसं खेळलं जातं, ते या सगळ्या प्रकारातून समोर आलय. खरंतर अशा या आयसीटीसी सेंटर्सवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. जे कोणी अशा प्रकारांना जबाबदार आहेत, त्यांना अत्यंत […]
आता घुसा किचनमध्ये अन् बनवा नव्या रेसिपी… कांद्यापासून कारल्यापर्यंत सर्वच स्वस्त, अनेक भाज्यांचे भाव दुप्पट घसरले
काही दिवसांपूर्वी राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जळगाव जिल्ह्यात या अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला होता. परिणामी अवकाळीच्या भीतीने बाजारात आवक वाढून गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर सरासरी 15 ते 40 रुपयांनी घसरले आहेत. असे असले तरी तीव्र उन्हामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. गृहिणी […]