भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दुसरा वनडे सामना भारताने खिशात घातला. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारतीय संघाने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 402 धावा केल्या. तसेच विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठताना अफगाणिस्तानचा संघ 232 धावांवरच गारद झाला. भारताने हा सामना […]
Monsoon Update : तारीख लिहूनच ठेवा! गावातल्या नद्या भरून जाणार? या दिवसापासून राज्यात धो धो पाऊस!
सध्या भारतावर एल निनोचा प्रभाव जाणवत आहे. हा प्रभाव कायम असताना आता मान्सून पुन्हा वेग धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढू शकतो. मान्सून सध्या टप्प्याटप्प्याने पुढे सरकरत आहे. सध्या अर्धा जून महिना संपलेला आहे. तरीदेखील परेणीयोग्य पाऊस झालेला नाही. असे असताना राज्यात सर्वदूर मान्सून कधी पोहोचणार? मोसमी पाऊस कधी सक्रिय होणार […]
IND vs AFG : शुबमन-इशानची शतकी खेळी, अफगाणिस्तासमोर 403 धावांचं आव्हान
कर्णधार शुबमन गिल आणि इशान किशन या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिनस्तान विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 400 पार मजल मारली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 402 धावा केल्या. भारतीय संघाने यासह मोठ्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 8 […]
Vastu Shastra : तुम्ही देखील करतायेत ही चूक? पडू शकते महागात, घरात येते गरिबी
वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? घराची रचना कशी असावी? घरात कोणत्या वस्तू असाव्यात? किंवा घरात कोणत्या वस्तू नसाव्यात याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये. तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तो कसा दूर करायचा? याबद्दल देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही छोट्या -मोठ्या चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण […]
Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील एखाद्या व्यक्तीला जगण्याची प्रेरणा देऊ शकतात. माणसानं आदर्श आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात तत्त्वज्ञान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य […]
सगळा गेम क्षणात फिरला, ठाकरेंचे 6 बंडखोर खासदार दिल्लीतून गायब? एकनाथ शिंदे ठाण्यात येताच मोठी घडामोड!
Eknath Shinde Operation Tiger : उद्धव ठाकरे यांच्या एकूण सहा खासदांनी बंड केल्याचे बोलले जात आहे. ही बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून हरतऱ्हेने प्रयत्न केले जात आहेत. ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत हे दिल्लीमध्येच आहेत. ते बंडखोर खासदारांशी सातत्याने संपर्क करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सहा खासदारांपैकी दोन खासदार परत येण्याची ठाकरे गटाला आशा […]