राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने आता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ई-केवायसीची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून, सुरुवातीला नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 31 डिसेंबर, 31 मार्च आणि आता पुन्हा एकदा 30 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, केवायसी पोर्टल […]
5 मोठ्या कलाकारांनी स्क्रिप्ट ऐकून दिला नकार, पण नवीन कलाकारांमुळे ठरला ब्लॉकबस्टर, 22 वर्षांपूर्वी झालेला रिलीज
9 एप्रिल 2004 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मस्ती’ या चित्रपटाला आज 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या या चित्रपटाला हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या एडल्ट कॉमेडींपैकी एक मानले जाते. या चित्रपटाने त्या काळात प्रेक्षकांना प्रचंड हसवले आणि बॉक्स ऑफिसवरही मोठे यश मिळवले. सुमारे 12 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 34 कोटी रुपयांची […]
नारळ पाण्याच्या ‘या’ उपायाने मिळवा चमकदार आणि नितळ त्वचा, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
उन्हाळ्यात नारळपाणी पिणे हे शरीरासाठी तसेच त्वचेसाठीही फायदेशीर मानली जाते. आजकाल प्रत्येकाला नितळ, चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असते. यासाठी बहुतेकजण महागड्या उत्पादनांवर आणि उपचारांवर खूप खर्च करतात. मात्र आपल्या आसपास असलेल्या काही नैसर्गिक घटक त्वचेसाठी खूप प्रभावी ठरतात आणि नारळपाणी त्यापैकीच एक आहे. त्यातील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी पोषक तत्वे त्वचेला आतून निरोगी […]
भारतासाठी गुड न्यूज! युद्ध थांबताच थेट सर्वसामान्यांना फायदा, मध्यपूर्वेतील हालचालींना वेग
अमेरिका आणि इराण यांच्यात 14 दिवसांची शस्त्रसंधी झाली आहे. यामुळे आखातातील जहाज वाहतुकीला काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. हे युद्ध थांबल्यामुळे भारताला तात्काळ मोठा फायदा होणार आहे. पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्याने भारताच्या ऊर्जा गरजांवरील संकट टळले आहे, तसेच खाडी देशांमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, हे 14 दिवस भारतासाठी […]
ती पोस्ट पाहिल्यामुळेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार नाही; करुणा मुंडे यांचा मोठा दावा
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणुक आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व प्रयत्न केले जात होते. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. काँग्रेसकडून या निवडणुकीत उमेदवार देण्यात आला होता. कारण, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता सर्व प्रयत्न सुरु होते. नंतर काँग्रेसनेही माघार घेतली. पण स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्षाच्या […]
तांब्याच्या की काचेची… कोणत्या बाटलीत पाणी पिणे ठरेल योग्य?
कोणत्याही डॉक्टरकडे गेल्यास त्यांच्याकडून दिला जाणारा एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे पाणी जास्त प्या…. पाणी प्यायल्याने अनेक आजार देखील दूर होताता आणि शारीरास मोठा फायदा होतो. अनेक जण ग्लासातून तर अनेक जण बाटलीतून पाणी पिताता. पण कोणत्या बाटलीतील पाणी योग्य आहे… याबद्दल फार कोणाला माहिती नसते. बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या बाटल्या आपण घरी आणतो. पण त्या […]