ख्यातनाम गायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले आहे. गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या आवाजाची सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाची तुलना नेहमी केली जायची, इतका त्यांचा आवाज हुबेहुब होता. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सुष्टीत अनेक अजरामर गाणी गायली आहेत. मुळच्या बंगालच्या असणाऱ्या सुमन कल्याणपूर यांचा जन्म आजच्या बांगलादेशची राजधानी ढाक्का येथील भवानीपूर […]
IAS उमेदवारांची मुलाखत कोण घेते ? पॅनलमध्ये किती लोक असतात ?
भारतातील सर्वात अवघड परीक्षा असलेल्या यूपीएससी संदर्भात अनेकांना आकर्षण आहे. दरवर्षी सिव्हील सेवेसाठी ८ ते १० लाख लोक अर्ज करतात. मात्र,परीक्षेसाठी बसणाऱ्यांची संख्या कमी असते. साल २०२५ मध्ये UPSC CSE 2025 मध्ये सुमारे ९.३७ लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यातील ५.७७ लाख उमेदवार परीक्षेसाठी बसले. तर २०२६ मध्ये परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या ८.१९ लाख होती. […]
Baba Vanga Prediction 2026: जूनमध्ये या राशींना लॉटरी! बाबा वेंगाचं काय भाकीत? जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभच लाभ
Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: जगभरात आपल्या रहस्यमयी भविष्यासाठी बाबा वेंगा चर्चेत आहेत. आता जून 2026 चा पहिला आठवडा सुरू होत आहे. 1 ते 7 जून या कालावधीत बाबा वेंगाची राशीनुसार भाकीतं चर्चेत आली आहेत. या आठवड्यात या राशींना आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्य क्षेत्रात मोठा लाभ मिळणार आहे. या कालावधीत या राशींना लॉटरी […]
सुशांतची आत्महत्या होती यावर विश्वासच नाही… ज्येष्ठ अभिनेत्याचा संशय; सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चर्चा
सुशांत सिंह राजपूतला जाऊन सहा वर्ष झाली आहेत. मात्र, आजही त्याचे चाहते त्याला विसरले नाहीत. कोणत्या ना कोणत्या कारणाने सुशांतसिंह राजपूतची चर्चा होतेच. ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांनाही सुशांतच्या आठवणीने राहवलं नाही. त्यांनाही गहिवरून आलं. शिशिर शर्मा यांनी सुशांतच्या आठवणी जागवल्या आहेत. सुशांतने आत्महत्या केली. तो आपल्यात नाही, यावर आजही विश्वास बसत नाही. हे मानायला […]
RCB vs GT, IPL 2026 Final : विराटची चाबूक खेळी, आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन, गुजरातचा फायनलमध्ये धुव्वा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इतिहास घडवला आहे. आरसीबी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील चॅम्पियन टीम ठरली आहे. आरसीबीने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होम टीम गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने मात करत आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. गुजरातने वॉशिंग्टन सुंदर याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीसमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 12 बॉलआधी 5 विकेट्स […]
RCB vs GT Final : कॅप्टन रजत पाटीदार याची ऐतिहासिक कामगिरी, धोनी-रोहितच्या विक्रमाची बरोबरी
विराट कोहली याने विजयी षटकार ठोकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध दमदार विजय मिळवून दिला आहे. आरसीबीला 156 धावांचा पाठलाग करताना विजयासाठी 1 धावेची गरज होती. तेव्हा विराटने 18 व्या ओव्हरमधील अर्शद खान याने टाकलेल्या शेवटच्या बॉलवर सिक्स लगावला आणि आरसीबीला विजयी केलं. आरसीबीने यासह यशस्वीरित्या आपल्याकडे […]