पावसाळ्यामुळे, साचलेल्या पाण्यामुळे किंवा हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या सर्दी, खोकला आणि तापावर खेकड्याचा रस हा एक उत्तम पारंपरिक उपाय आहे. पावसाळ्यात खेकडे बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. डॉ. पद्मिनी यांच्या यांनी सांगितल्यानुसार, खेकड्यांमध्ये प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. खेकडे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत. पावसाळ्यात खेकड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. खेकड्यात असणारे […]
लता मंगेशकर यांच्यामुळे संपलं करिअर? चर्चांवर अखेर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन
बॉलिवूडच्या सर्वोत्तम गायिकांपैकी एक अनुराधा पौडवाल यांची एकेकाळी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी तुलना केली जायची. याच तुलनेतून एक वाद जन्माला आला होता की लता मंगेशकर यांनी अनुराधा यांना कधीच पुढे जाऊ दिलं नाही. या चर्चांवर आता खुद्द अनुराधा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 70-80 च्या दशकात आणि त्यानंतरही बॉलिवूडमध्ये लता मंगेशकर यांचा बोलबाला होता. कोट्यवधी लोक […]
आयुष्यात ध्येय गाठायचे असतील तर, ‘या’ 4 सवयी आजच सोडा, तिसऱ्या सवयीवर ठेवा नियंत्रण
आजच्या काळात चांगलं आयुष्य स्वतःला जगायचं असेल आणि कुटुंबाला देखील चांगलं आयुष्य द्यायचं असेल तर, उच्च शिक्षण, चांगली नोकरी किंवा व्यवसाय असणं फार महत्त्वाचं असतं. पण आयुष्यात प्रगती करायची असेल, आपले ध्येय गाठायचे असतील तर, काही सवयी सोडल्याच पाहिजे असं खुद्द आचार्य चाणक्य सांगतात. चाणक्य सांगतात की, वाईट सवयी आपल्याला कधीच पुढे जाऊ देत नाहीत […]
Rain Updates : आता टेन्शन दूर… गोम किडा बाहेर आला, पावसाचं नवं भाकीत काय? भावई उत्सवात…
गेल्या काही दोन महिन्यांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. मधले आठ एक दिवस काय तेवढा पाऊस झाला. त्यानंतर पाऊस पुन्हा एकदा गायब झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. अल निनोमुळे पावसाचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे यंदा पाऊस कमी होणार असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे. हवामान विभागाच्या या विधानाने राज्यातील जनतेचं टेन्शन वाढलं आहे. मात्र, आता […]
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
राजकीय वर्तुळातून काल एक धक्कादाय माहिती समोर येताच मोठी खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोटीसमुळे […]
तब्बल 4000 कोटी बजेटचा ‘रामायण’ सिनेमा फ्लॉप झाला तर..; नुकसानाबद्दल निर्माते स्पष्टच बोलले
अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण पार्ट 1’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाचा इतका बोलबाला आहे की, तो आता मोठ्या पडद्यावर पाहताना कसा अनुभव येईल, याची अनेकांमध्ये उत्सुकता आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील हा सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, ‘रामायण’ […]