
परभणीतून मोठी बातमी समोर आली आहे. खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या बाहेर गोंधळ झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा शेतकरी मेळावा रद्द करण्यासाठी संजय जाधव यांना फोन केला होता. त्यांनी फोन करुन हा मेळावा रद्द करावा अन्यथा मी तिथे येईन असा इशारा दिला होता. मात्र जाधव यांनी मेळावा रद्द न केल्यामुळे आता मेळाव्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. या ठिकाणी काय घडलं ते जाणून घेऊयात.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply