
मोदी सरकारला 12 वर्षात पहिला मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमधील पहिल्या कॅबिनेटपदाच्या मंत्र्याने पहिल्यांदा राजीनामा दिल्याची घटना घडली आहे. नीट पेपरफुटीवरून कॉक्रोच जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतल्यानं मोदी सरकारला झुकावं लागलं आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या रोषामुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देत पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर भारतमाता आणि देवाची आठवण करत धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा पदाचा राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या पत्रात काय मुददे आहेत, जाणून घेऊयात.
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 25, 2026
Leave a Reply