• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आदित्य ठाकरेंचा सवाल: “पालकमंत्र्यांचे बॅनर ए-वन, पण रस्त्यांचं काय?”

August 26, 2026 by admin Leave a Comment


रायगड: रायगड-रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री भरत गोगावले यांच्यावर मुंबई-गोवा महामार्गाच्या अवस्थेवरून जोरदार टीका केली.

महामार्गावरील खड्डे, नव्याने बांधलेल्या पुलाची अवस्था आणि टनेलमध्ये साचलेल्या पाण्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “पालकमंत्र्यांचे बॅनर A-1 दर्जाचे आहेत; पण रस्ता करायला कोणती स्पेस टेक्नॉलॉजी वापरतात, हेच कळत नाही.”

यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत गेल्या दहा वर्षांपासून प्रत्येक गणेशोत्सवापूर्वी रस्ता पूर्ण होण्याची घोषणा केली जाते, मात्र प्रत्यक्षात डागडुजीच होत असल्याचा आरोप केला. “मंत्री पाहणी करतात, अधिकारी येतात, पण रस्त्याची अवस्था कायम तशीच राहते,” अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in