• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Team India T20i Captain : सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर हाच कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार का? जाणून घ्या 3 कारण

June 4, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियात बदलाचे वारे पाहायला मिळत आहेत. बीसीसीआय निवड समिती टी 20i टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर याला नेतृत्वाची जबाबदारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच तिलक वर्मा हा देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. मात्र श्रेयस हा टी 20i संघाच्या कर्णधारपदासाठी तगडा दावेदार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय येत्या काही दिवसांत श्रेयसच्या नावाची घोषणा करु शकते. मात्र श्रेयस तगडा दावेदार असण्याचं कारण काय? हे सविस्तर जाणून घेऊयात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • राममंदिर दानपेटी रक्कम चोरी प्रकरणात पहिली मोठी कारवाई, या आठ लोकांवर एफआयआर, घरांवर छापे टाकून अटक
  • Chanakya Niti : असा मुलगा जन्माला न आलेला बरा, करतो संपूर्ण कुटुंबाचा नाश
  • Sree Charani Record: श्री चरणीने वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रचला विक्रम, 12 विकेटसह केली अशी कामगिरी
  • Team India : टीम इंडियाची 3 सामन्यांची मालिका रद्द होणार? जाणून घ्या कारण
  • UPSC Success Story: आईच्या खांद्यावर बसून शाळा ते युपीएससी मुलाखतीचा खडतर प्रवास, मुलगा अखेर झाला ऑफीसर..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in