वर्ल्डकप 2025-2027 स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला मात दिली आणि 1-1 ने बरोबरी साधली. दुसर्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल इ्ंग्लंडच्या बाजूने लागला होता आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय न्यूझीलंडने चुकीचा ठरवला. जो रूटच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला 253 धावांनी लोळवलं. या […]
ऑपरेशन टायगरसंदर्भात सुषमा अंधारेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, कसं झालं, कधी ठरलं? म्हणाल्या चार महिन्यांपूर्वीच…
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. आता शिवसेना ठाकरे गटात फक्त तीनच खासदार आहेत. दरम्यान आजच शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगरसंदर्भात पुरावा सादर केला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून मागणी करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला […]
धनुषच्या या गाण्याची देशभरात रंगलेली चर्चा, फक्त 6 मिनिटांत लिहिलं हे गाणं, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ
2011 साली प्रदर्शित झालेले ‘व्हाई दिस कोलावेरी डी’ हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक ऐतिहासिक गाणे ठरले. 2012 मधील 3 या चित्रपटासाठी तयार करण्यात आलेल्या या गाण्याने रिलीज होताच भारतासह जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली. चित्रपटात अभिनेता धनुष आणि श्रुती हासन मुख्य भूमिकेत होते तर दिग्दर्शन ऐश्वर्या रजनीकांत यांनी केले होते. या गाण्याचे बोल धनुषने लिहिले असून ते […]
मान्सूनला का लागली धाप? पाकिस्तानी वाऱ्यांनी केला घात? पाऊस कधी दाखल होणार? यामागचं सायन्स समजून घ्या
IMD Forecast Monsoon Alert Rainfall: मान्सून अडकला आहे. जून महिना आता निरोप घेत आहे, तरीही पावसाने हुलकावणी दिली आहे. जून महिन्यात मान्सूनच्या पावसाची 40 टक्क्यांची तूट आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, चक्रीवादळाशी खेळताना पावसाने मोठी दांडी मारली. वादळी वाऱ्याचा हा पिंगा सध्या राजस्थानच्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तानी पट्ट्यात तसेच पूर्व बिहार आणि पश्चिम बंगालच्या जवळपास आहे. त्यामुळे […]
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणारी आरोग्यदायी शीतपेये
उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला की वाढते तापमान, घामामुळे शरीरातून होणारी पाण्याची कमतरता आणि थकवा या समस्या जवळजवळ प्रत्येकालाच जाणवू लागतात. अशा वेळी केवळ तहान भागवण्यासाठी पाणी पिणे पुरेसे नसते, तर शरीरातील हरवलेले इलेक्ट्रोलाइट्स, खनिजे आणि आवश्यक पोषक घटक पुन्हा मिळवणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. शरीरातील पाण्याचे संतुलन योग्य राखले नाही तर डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे, त्वचा […]
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण…भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते भास्कर जाधव, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीने […]