दिग्दर्शक अनुभव सिन्हा हे ‘थप्पड’, ‘रावन’, ‘मुल्क’, ‘आर्टिकल 15’ अशा चित्रपटांसाठी ओळखले जातात. परंतु त्यांनी करिअरमध्ये असेही काही चित्रपट बनवले आहेत, ज्यांची खंत त्यांना आजही आहे. अनुभव यांच्या मते त्यांनी त्यांच्या करिअरमधील सर्वांत वाईट चित्रपट अजय देवगणसोबत बनवला होता. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव ‘कॅश’ असं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतक्या दणक्यात […]
मोठी बातमी! इराणचा जोरदार पलटवार, अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, मध्य पूर्वेत मोठा धमका
इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलने रविवारी केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील चार जण देखील या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण शरण येईल, इराणचे सैन्य शस्त्र खाली ठेवतील असा अमेरिका आणि इस्रायलचा अंदाज होता. […]
Tea Health : रोज 4-5 कप चहा पिताय, वेळीच थांबा नाहीतर…वाचा शरीरावर काय होईल परिणाम!
चहा कुणाला आवडत नाही. जवळजवळ प्रत्येकजण चहाप्रेमी आहे. आपण दिवसातून दोन ते तीन वेळा चहा पितोच. परंतु कधीकधी चहा पिण्याची हीच सवय तुम्हाला फार संकटात टाकू शकते. प्रमाणापेक्षा जास्त चहा पिण्याच्या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. प्रमाणात चहाचे पिल्यास तुम्हाला ताजेतवाणे वाटू शकते. चहामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे आळस गेल्यासारखे वाटते. पण काही लोक […]
मला वेदना होत आहेत… अजित दादांच्या विमान अपघाताच्या अहवालावर जय पवारांची पोस्ट, उपस्थित केली शंका
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यात अजित पवारांच्या विमानाचा अपघात का झाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. 22 पानांच्या या अहवालातून धक्कादायक माहितीही समोर आली आहे. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी ते एका झाडावर कोसळले आणि त्यानंतर ते जमिनीवर आदळले असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. मात्र हा अहवाल अंतिम नाही. या […]
T20 World Cup 2026: भारताची उपांत्य फेरीत धडक, वेस्ट इंडिजविरुद्धचा जुना वचपा काढत नोंदवले विक्रम
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने गोलंदाजी स्वीकारली. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 195 धावा केल्या. तसेच टीम इंडियासमोवर विजयासाठी 196 धावांचं आव्हान ठेवलं. खरं तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हे आव्हान भारतासाठी […]
IND vs WI : ज्याला नावं ठेवली त्यानेच जिंकवंलं, Sanju Samson मुळे भारत उपांत्य फेरीत
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर 5 विकेट्सने दणदणीत असा विजय मिळवला आहे. भारताला वेस्ट इंडिजकडून 196 धावांचं आव्हान मिळालं होतं. भारताने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 19.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारतीय संघाने यासह सलग तिसऱ्यांदा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक […]