साखरेमुळे अनेक आजार होतात. शरीलाला जेवढ्या साखरेची गरज असते, त्यापेक्षा जास्त साखर खाल्ल्याने शरीराचे नुकसान होते. त्यामुळेच अनेकजण साखर सोडण्याचा सल्ला देतात. सलग दहा दिवस साखर न खाल्ल्यास काय होते, ते जाणून घेऊ या… तुमच्या आहारातून सलग दहा दिवस साखर हटवल्यास शरीरात अनेक बदल जाणवतात. साखर खाल्ल्यास मेंदुतील डोपामाईन रिलिज होते. त्यामुळे साखर बंद केल्यास […]
10 रूपयांच्या पावडरची जादू, घरातील उंदीर क्षणात होतील गायब
तुरटी : तुरटीच्या तीव्र वासामुळे आणि चवीमुळे उंदीर दूर पळतात. त्यांना हा वास सहन होत नाही, त्यामुळे ज्या ठिकाणी तुरटी असते, त्या ठिकाणी उंदीर येणे टाळतात. पावडरचा वापर: तुरटीची पावडर करून ती घराचे मुख्य दरवाजे, खिडक्या आणि उंदरांच्या येण्याजाण्याच्या मार्गांवर शिंपडावी. यामुळे त्यांच्या प्रवेशावर प्रतिबंध घालता येतो. ३गोळ्यांचा वापर: तुरटीच्या लहान गोळ्या करून त्या घराचे […]
अंधारात दडलेलं रहस्य.. ‘ती’ कोण? गाव, गूढ अन् थरारक प्रसंग; महाराष्ट्रातल्या ‘सालबर्डी’ गावातली अंगावर काटा आणणारी कथा
अंधाराच्या गर्भात लपलेली एक अनोळखी कहाणी.. जिचं सत्य आजवर कुणालाच कळलेलं नाही. ‘सालबर्डी’ या शांत, निरागस वाटणाऱ्या गावात अचानक घडू लागलेल्या गूढ घटनांनी भीतीचं सावट पसरवलं आहे. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.. आणि वातावरणात दडलेला अनामिक थरार! या सगळ्याच्या मध्यभागी आहे एक रहस्यमय ‘ती’.. जी अचानक गावात येते आणि घटनांचा वेगच बदलून टाकते. ती नेमकी कोण? तिचा […]
जागतिक स्तरावर मोठ्या घडामोडी, युद्धाच्या भडक्यात PM मोदींचा 8 देशांच्या नेत्यांना फोन; काय झाली खलबतं?
इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणमधील अनेक ठिकाणी हल्ले केले जात आहेत. इराणनेही अमेरिकेच्या आखाती देशांमधील लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या आखाती देशांमध्ये भारतीय लोकही मोठ्या प्रमाणात राहतात. या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानचे सुलतान आणि कुवेतचे क्राउन प्रिन्स यांच्यासह 8 देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला आहे. […]
गर्भपातानंतर महिलांनी या चुका टाळाव्यात, काय होऊ शकतं?
गर्भपातानंतर महिलांच्या शरीरात शारीरिक आणि हार्मोनल बदल होतात. त्यामुळे शरीराला पूर्णपणे सावरायला थोडा वेळ लागतो. गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यासाठी विश्रांती, योग्य आहार आणि स्वच्छता खूप महत्त्वाची असते. या काळात जास्त रक्तस्राव, संसर्ग किंवा अशक्तपणा टाळण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. औषधे वेळेवर घेणे आणि तपासणी करणेही तितकेच गरजेचे आहे. मानसिकदृष्ट्याही काही महिलांना भावनिक चढ-उतार […]
पुरुषांना बंदी, फक्त महिलांनाच एन्ट्री, त्या उत्सवात असं काय घडतं?
भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. भारतातील सर्व उत्सवात पुरूष आणि महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील अट्टुकल भगवती मंदिरात प्रसिद्ध पोंगल उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव जगातील महिलांच्या सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक मानला जातो. या उत्सवाची 2009 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. त्या वर्षी, […]