भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच, मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची (EVM) तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांनी, मुंबई […]
Vastu Shastra : पितृदोषापासून मिळेल कायमची मुक्ती, करा वास्तुशास्त्रात सांगितलेले हे सोपे उपाय
तुम्हालाही कधीतरी असा अनुभव आला असेल की सर्व सुरळीत सुरू असताना तुमच्यावर अचानक एखादं मोठं सकंट आलं, किंवा तुमचं आर्थिक नुकसान झालं. व्यवसायामध्ये तोटा होतोय. घरात काहीही कारण नसताना दररोज भांडणं होतात, त्यामुळे घर अशांत राहतं? तर मग ही सर्व पितृदोषाची लक्षणं आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जेव्हा पितृदोष निर्माण होतो, तेव्हा त्याचं आयुष्य अस्थिर बनतं. […]
Oppo ने उडवली झोप, हुबेहुब आयफोनसारखे फीचर्स असलेला स्मार्टफोन आणणार; पाहा कधी होणार लाँच?
तुम्हाला या महिन्यात दोन नवीन स्मार्टफोन खरेदी करायचे असेल तर थोडे दिवस थांबा कारण ओप्पो कंपनी त्यांचे नवीन दोन 5जी स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करणार आहे. तर Oppo F33 Pro 5G हा फोन पुढील आठवड्यात कंपनीच्या एफ-सिरीजचा भाग म्हणून लाँच करणार आहे. त्यातच Oppo F33 5G हा फोन देखील लाँच केला जाईल. कंपनीने केवळ लाँचची […]
Vastu Shastra : डोक्यावर प्रचंड कर्ज झालंय? मग करा कापराचे हे सोपे उपाय
हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये कापराला मोठं महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर नित्यनियमाने दररोज घरात कापूर लावला तर सर्व प्रकारचे वास्तुदोष त्यामुळे दूर होतात. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबावर शुभ प्रभाव पडतो. घराला आर्थिक स्थैर्य लाभते. अनेकांच्या आयुष्यात अडचणी असतात. खूप कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही. अनावश्यक गोष्टींवरील खर्च […]
Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतर, प्रकरण इतकं गंभीर की…
राज्यभरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातदेखील महिालांचे मानसिक, शारीरिक शोषण केल्याच्या घटना वरंवार समोर येत आहेत. नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील एका मल्टिनॅशनल कंपतीलील महिलांचे ऑफिसमधील कर्मचार्यांनीच लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. घटना इतकी गंभीर आहे की महिलांवर अत्याचार केल्यानंतर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या महिलांनी कंपनी […]
Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच
आर्य चाणक्य हे एक महान विचावंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श कुटुंब कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचसोबत घरातील कुटुंबप्रमुखाची कर्तव्य काय आहेत? पत्नीची कर्तव्य काय आहेत? मुलांची कर्तव्य काय आहेत? याबद्दल देखील अनेक गोष्ट चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये लिहून […]