टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. 28 जूनला ही परीक्षा होणार होती, मात्र 27 तारखेली पेपरफुटीची माहिती समोर आल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता टीईटी परीक्षेची नवीन तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आगामी काळात असे प्रकार रोखण्यासाठी आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने तयारी […]
मी इस्लाम कबूल करते, आमीर खानशी लग्न करायला तयार, राखी सावंत हे काय बोलून गेली?
Rakhi Sawant And Aamir Khan : राखी सावंत की अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. ती कधी कुठल्या विषयावर काय प्रतिक्रिया देईल हे सांगता येत नाही. तिचा फॅशन सेन्स, तिचे कपडे हेसुद्धा नेहमीच चर्चेचा विषय असतात. आतापर्यंत तिने अनेक रियालिटी शोमध्ये भाग घेतलेला आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत. दरम्यान याच राखी सावंतने दिग्गज […]
भारताचा कट्टर शत्रू असलेल्या देशात मोठी उलथापालथ, एअरफोर्सपासून आर्मीपर्यंत बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी; पाकिस्तान नव्हे या देशात…
भारताचा शत्रू असलेल्या चीनमध्ये मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. चीनी सरकारने एकाचवेळी अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि नेत्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे. या यादीमध्ये माजी वित्तीय नियामक प्रमुख ली युन्झे आणि अलीकडेच चौकशीच्या कक्षेत आलेले पोलिट ब्युरोचे सदस्य मा शिंगरुई यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, […]
IND vs IRE: पराभव एक पण नुकसान अनेक; भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध मालिका गमावणं जिव्हारी लागणार
भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका रंगली. भारतीय संघाने या मालिकेतील दोन्ही सामने गमावले आणि परिणामी मालिका पण गमवावी लागली. भारतीय संघाने मालिका गमावल्यामुळे आता सर्वच माध्यमातून टीका होत आहे. भारतीय संघात इतके तगडे खेळाडू असूनही संघावर अशी वेळ ओढवल्याने संघावर अनेक टीका झाल्या. कर्णधार श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून पहिली मालिका असल्याने त्याच्यावरही नामुष्की […]
कलिंगडानंतर आता मटणाची दहशत! रात्री मटण खाताच पत्नीचा मृत्यू, नवऱ्याची प्रकृती चिंताजनक; नाशिक हादरलं
काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जाणांचा मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांमध्ये कलिंगड खाण्याबाबत दहशत निर्माण झाली होती. त्यापाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे मटण खाल्ल्यानंतर विषबाधेची घटना घडली आहे. रात्री मटण खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात दही खाल्ल्याने शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. यात पत्नीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून, नवरा गंभीर स्थितीत आहे. द्वारकाबाई […]
लाखोंच्या पगाराची नोकरी नाकारली, एका शोने बदललं नशीब, बनला टीव्हीचा सुपरस्टार
सध्या सोशल मीडियापासून ते मनोरंजन विश्वापर्यंत अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक आयुष्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आकांक्षाने एका राष्ट्रीय दूरचित्रवाणी कार्यक्रमात दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असल्याचे सांगत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की या निर्णयामागे कोणताही वाद, कटुता नाही आणि दोघांमध्ये आजही परस्पर आदर कायम आहे. […]