‘बॉर्डर’ हा चित्रपट म्हटलं की ‘संदेसे आते है’ हे गाणं आपसूकच कानात वाजू लागतं. जे. पी. दत्ता यांचा हा चित्रपट आणि त्यातील गाणी आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. आता ‘बॉर्डर 2’ हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना त्यात ‘संदेसे आते हैं’ हे गाणं आवर्जून असेल, याची खात्री निर्मात्यांनी केली होती. परंतु प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी […]
Liquor: दारू खरंच कमी करते ताण? कॉफी पिल्याने मूड होतो छान? तज्ज्ञांकडूनच समजून घ्या
Alcohol Myths-Facts: दारूमुळे खरंच आलेला ताण आणि वाटणारा तणाव कमी होतो? दारुमुळे शरीरावर काय परिणाम होतो. कोणत्या भागाला सर्वाधिक नुकसान होते हे तुम्हाला माहिती आहे का? मद्यपींना असं वाटतं की दारू पिल्यानं सर्व टेन्शन गायब होतात. मस्त झोप लागते. जास्त जेवण जातं. तर काहींना वाटतं की दारू जास्त झाली आणि आपण जास्त कॉफी पिली तर […]
भारतातील ‘या’ ट्रेनमध्ये मिळते मोफत जेवण, एकही प्रवासी राहत नाही उपाशी, कोणती आहे ही ट्रेन?
India Train : भारतामधील रेल्वे प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग नसून अनेकदा माणुसकी, सेवा आणि बंधुभाव यांचे जिवंत उदाहरण ठरतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका विशेष ट्रेनमधील प्रवास दाखवण्यात आला आहे, जिथे प्रवाशांना मोफत जेवण दिलं जातं. विशेष म्हणजे या ट्रेनला कितीही उशिर […]
Vastu Shastra : कोणत्या वास्तुदोषामुळे घरात पितृदोष निर्माण होतो? जाणून घ्या उपाय
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? तुमच्या घराची रचना कशी असावी? तुमचं देवघर कुठे असावं? बेडरूम कोणत्या दिशेला असावी? अशा एक ना अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आपल्या हातातून न कळत घडतात ज्यामुळे घरात पितृदोष निर्माण होण्याची शक्यता असते, तुमच्या घरात जर पितृदोष निर्माण झाला […]
Chanakya Niti : अशा 4 गोष्टी, ज्या कितीही मिळाल्या तरी माणूस कायम असतो असमाधानी, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते एक कुटनीती तज्ज्ञ देखील होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये समाधानाबाबत बोलताना म्हणतात की तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रचंड धन कमावलं म्हणजेच तुम्ही समाधानी […]
महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातल्या ‘सालबर्डी’ गावातली रहस्यमयी कथा; अंगावर काटा आणणारा थरारपट
इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध घेताना ती अजून वेगळया रहस्यांना जन्म देतात. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात असलेल्या ‘सालबर्डी’ या गावातल्या अशाच एका रहस्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधाची कहाणी सांगणारा ‘सालबर्डी’ हा थरारपट नुकताच जाहीर झाला आहे. येत्या एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार […]