• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Rain : मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर, पाण्याची चिंता मिटली, धरणं किती भरले?

July 25, 2026 by admin Leave a Comment


मुंबई हे असं शहर आहे, जिथं रोज शेकडो लोक वास्तव्यास येतात. दिवसेंदिवस हे शहर विस्तारत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईतील पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडत आहे. याच वाढत्या लोकसंख्येमुळे आजकाल मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.

आजकाल प्रत्येक उन्हाळ्यात मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी मुंबईकरांना पाणीकपातीला समोरे जावे लागते. मुंबईला पाणी पुरवणारी धरणं चांगली भरली तरच या पाणीकपातीपासून सुटका मिळते.

आजकाल प्रत्येक उन्हाळ्यात मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी मुंबईकरांना पाणीकपातीला समोरे जावे लागते. मुंबईला पाणी पुरवणारी धरणं चांगली भरली तरच या पाणीकपातीपासून सुटका मिळते.

दरम्यान सध्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असून या धरणांची पाणीपातळी वाढली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलाशयांत 6.06 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, सध्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असून या धरणांची पाणीपातळी वाढली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलाशयांत 6.06 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ ते शनिवार आणि दिनांक २५ जुलै २०२६ सकाळी ६ या २४ तासात चांगला पाऊस झाला. यामुळेच जलसाठ्यात वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ ते शनिवार आणि दिनांक २५ जुलै २०२६ सकाळी ६ या २४ तासात चांगला पाऊस झाला. यामुळेच जलसाठ्यात वाढ झाली आहे.

चांगला पाऊस झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण ७ जलाशयांचा साठा ८३.६८ % टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आता पावसाळा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे भविष्यातील पावसामुळेही ही जलाशये भरणार आहेत. त्यामुळे मुंबईची पाणीटंचाईची चिंता कमी होणार आहे.

चांगला पाऊस झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण ७ जलाशयांचा साठा ८३.६८ % टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आता पावसाळा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे भविष्यातील पावसामुळेही ही जलाशये भरणार आहेत. त्यामुळे मुंबईची पाणीटंचाईची चिंता कमी होणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!
  • नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
  • मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
  • मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in