• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Manoj Jarange Patil : आंदोलनासाठी मुंबईला जायचं की नाही? अखेर मनोज जरांगेंनी फायनल निर्णय घेतला

September 12, 2026 by admin Leave a Comment


“माझ्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. मी आज तुमच्याशी बोलू शकतोय ते सलायनमुळे. आज आपण समाजासाठी जीव जाळतोय. आपल्या विरोधात जळणारी प्रवृत्ती डोळ्यासमोर ठेवा” असं मनोज जरांगे पाटील उपस्थितांसमोर बोलताना म्हणाले. “ही अंतिम निर्णयाची शेवटची लढाई आहे. शेवटची आहे म्हटल्यावर काय करायचं हे माहित असलं पाहिजे” असं जरांगे पाटील बोलले. मुंबईला जायचं की अंतरवलीत आंदोलन करायचं? असं त्यांनी समोरच्या गर्दीला विचारलं. त्यावर समोरच्या बाजूने मुंबई-मुंबई अशा घोषणा सुरु होत्या. मुंबईला जाण्यासाठी एकमत आहे का? यावर समोरच गर्दी मुंबई, मुंबई ओरडत होती. ‘ठीक आहे मग मुंबईला जायचं फायनल’ असं जरांगे पाटील म्हणाले.

(बातमी अपडेट होत आहे)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange Patil : आंदोलनासाठी मुंबईला जायचं की नाही? अखेर मनोज जरांगेंनी फायनल निर्णय घेतला
  • Vaibhav Sooryavanshi : आयपीएमध्ये सिक्स मारले पण नेट्समध्ये वैभव सूर्यवंशीचा खऱ्या जसप्रीत बुमराहशी सामना झाला, तेव्हा त्याला कळलं बुमराह क्या चीज हैं
  • Ganesh Chaturthi 2026: यंदा घरी गणपती बसवता येणार नाही? चिंता नको, ‘या’ पद्धतीने करा बाप्पाची भक्ती
  • तुरुंगात मोबाईल, फोनमध्ये पॉर्न! माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा; देशभरात खळबळ
  • माझा भाऊ शांततापूर्वकच… अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in