
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतकरी मेळावा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. हा कार्यक्रम तातडीने रद्द करण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. अन्यथा आपण उपोषण सोडून परभणीत येईल असा इशारा त्यांनी दिला होता. पण गेल्या 15 दिवसांपासून कार्यक्रमाची तयारी सुरू होती. सकाळी 11 वाजता जरांगे यांचा फोन आला. शेतकरी आलेले आहे. नियोजित कार्यक्रम रद्द करू शकत नाही असे खासदार संजय जाधव यांनी म्हटले. तर आता जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Leave a Reply