• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Donkey Marriage : दोन गाढवांचं थाटात लग्न, नवरी सजली अन् बार उडाला, अख्ख्या गावात तुफान जल्लोष; त्या लग्नाची चर्चा!

July 5, 2026 by admin Leave a Comment


भारतात वेगवेगळ्या भागात चक्क आणि थकित करणाऱ्या परंपरा आहेत. काही परंपरा तर एवढ्या विचित्र आणि चमत्कारिक असतात की त्या ऐकताच आपण थक्क होऊन जातो. सध्या अशाच एका आगळ्यावेगळ्या परंपरेची चर्चा होत आहे.

कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातल मुन्याल गावात चक्क दोन गाढवांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. गावात पाऊस यावा म्हणून हा विवाह लावून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. पाऊस पडत नसेल तर अशा प्रकारे गाढवांचे लग्न लावून देण्याची जुनी परंपरा त्या भागात आहे.

कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातल मुन्याल गावात चक्क दोन गाढवांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. गावात पाऊस यावा म्हणून हा विवाह लावून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. पाऊस पडत नसेल तर अशा प्रकारे गाढवांचे लग्न लावून देण्याची जुनी परंपरा त्या भागात आहे.

याच परंपरेचा एक भाग म्हणून दोन गाढवांचे लग्न तिथे लावून देण्यात आले. विशेष म्हणजे वधू आणि वर असलेल्या गाढवांचे नावही ठेवण्यात आले होते. वर असलेल्या गाढवाचे नाव कांतेश तर वधू असलेल्या गाढवाचे नाव कस्तुरी असे ठेवण्यात आले.

याच परंपरेचा एक भाग म्हणून दोन गाढवांचे लग्न तिथे लावून देण्यात आले. विशेष म्हणजे वधू आणि वर असलेल्या गाढवांचे नावही ठेवण्यात आले होते. वर असलेल्या गाढवाचे नाव कांतेश तर वधू असलेल्या गाढवाचे नाव कस्तुरी असे ठेवण्यात आले.

कस्तुरी आणि कांतेश यांना छान सजवून मंदिरात परंपरेनुसार विवाह लावून देण्यात आला. या विवाहासाठी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांना वधूपक्ष आणि वरपक्षात विभागले गेले होते. दोन्ही बाजूच्या पाहुण्यांनी या नवरी-नवरदेवाला आशीर्वाद दिले आहेत.

कस्तुरी आणि कांतेश यांना छान सजवून मंदिरात परंपरेनुसार विवाह लावून देण्यात आला. या विवाहासाठी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांना वधूपक्ष आणि वरपक्षात विभागले गेले होते. दोन्ही बाजूच्या पाहुण्यांनी या नवरी-नवरदेवाला आशीर्वाद दिले आहेत.

दरम्यान गावात पाऊस यावा म्हणून गाढवांचे लग्न लावून देण्याची परंपरा असल्यानेच हा विवाह लावून देण्यात आला. असे लग्न लावल्यास चांगला पाऊस होतो असे तेथील लोकांची धराणा आहे. या विवाहाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

दरम्यान, गावात पाऊस यावा, म्हणून गाढवांचे लग्न लावून देण्याची परंपरा असल्यानेच हा विवाह लावून देण्यात आला. असे लग्न लावल्यास चांगला पाऊस होतो, असे तेथील लोकांची धराणा आहे. या विवाहाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in