ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा मान-सन्मान, आत्मविश्वास, करिअर आणि पितृकारक ग्रह मानला जातो. त्यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट ठेवण्यासाठी सूर्यग्रहणाच्या दिवशी काही विशेष दान केल्यास शुभ परिणाम मिळू शकतात असे मानले जाते. सूर्यग्रहणाच्या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण होते अशी श्रद्धा आहे. नोकरी-व्यवसायात स्थैर्य हवे असल्यास गुळाचे […]
lifestyle
99 टक्के महिलांना माहिती नाही, नवऱ्याच्या कोणत्या बाजूला झोपावे? फायदे ऐकून..
वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिले जाते. घराची दिशा, रंग, वस्तूंची मांडणी इतकेच नाही तर पती-पत्नीने कोणत्या बाजूला झोपावे याबाबतही काही नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचे पालन केल्यास वैवाहिक जीवन अधिक आनंदी राहते आणि घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. याबाबत वास्तुशास्त्रज्ञ दीपक भागवत यांनी सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये बेडरुममध्ये हलके आणि शांत […]
Premanand Maharaj: यशस्वी भव! प्रेमानंद महाराजांचा विचार दाखवेल रस्ता
मनुष्याच्या आता मोठी शक्ती आहे. त्यामुळे आत्म्याची शक्ती ओळखा. त्यांना जागृत करा. प्रत्येक अडचणीचे समाधान तुम्ही शोधा. प्रेमानंद महाराजांचा हा विचार तुम्हाला रस्ता दाखवेल. सत्याचा मार्ग कठीण असतो. पण हा मार्ग तुम्हाला तुमच्या मुळ उद्देशापर्यंत पोहचवेल. हा मार्ग अडचणीचा असला तरी डगमगू नका. तुम्हाला हा मार्ग मोठ्या संकटापासून नक्कीच वाचवेल. तुमचे विचारच तुमची दिशा ठरवतील. […]
दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे तर… स्वामी गोविंददेवगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य
Dnyaneshwari Eknathi Bhagwat Tukaram Gatha and Dasbodh: समता, बंधुतेची पताका खांदी घेऊन वारकरी समाजाने महाराष्ट्र धर्माची वीण घट्ट विणली. समरसतेच्या पुढचा विचार या परंपरेने जपला. पण गेल्या काही दशकात वारकऱ्यांवरच आणि वारकरी परंपरेवरच अनेक आघात होत असल्याचे दिसते. वारकरी परंपरेतील कच्चे दुवे शोधून त्यातून वाद घडवून आणले जात असल्याची ओरड होत आहे. त्यातच आता गोविंददेवगिरी […]
Vastu Shastra : कुटुंबात सतत भांडणं होतायेत? एक मिनीट पण मनाला शांतता नाहीये? मग आजच करा हे सोपे उपाय
अनेकदा असं होतं की घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं सुरू असतात. पती-पत्नीचं एकही मिनिट पटत नाही. कुटुंब प्रमुखाचे कोणत्या नं कोणत्या कारणामुळे सतत घरातील सदस्यांसोबत वाद होतात. घरात शांती टिकत नाही, यासाठी अनेक कारणं असू शकतात. परंतु जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील अशी परिस्थिती निर्माण होते. जर घर अशांत असेल, पती-पत्नीचं […]
नवरात्र कधी सुरू होणार? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत?
आजपासून चैत्र महिना सुरू झाला आहे. चैत्रातील नवरात्र हा सर्वात खास सण मानला जातो. या महिन्यात दरवर्षी चैत्र नवरात्र साजरी केली जाते. ज्याची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून होते. त्यानंतर नऊ दिवस दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच भाविक नऊ दिवस उपवास करतात. नऊ दिवस देवीला विविध प्रकारचे पदार्थ अर्पण केले […]