आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही माणसाला उपयोगी ठरतात. माणसानं कोणाशी मैत्री करावी? आणि कोणापासून लांब राहावं, माणसानं कसं जीवन जगावं आणि कसं जिवन जगू नये? माणसानं कुठे जावं आणि कुठे जाऊ नये? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य […]
lifestyle
Chanakya Niti : मुलांना यशस्वी झालेलं पाहायचंय? मग चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कराच
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात जर कोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ती काय असेल तर ती म्हणजे तिथले तरुण, ज्या राष्ट्रात तरुणांची संख्या जास्त त्या राष्ट्राचा विकास अधिक गतीने होतो. ते राष्ट्र सर्वशक्तीमान होतं. पण हे केव्हा शक्य आहे, जेव्हा […]
देव्हाऱ्यात शंख कधीही या चुकीच्या दिशेला तोंड करून ठेऊ नका, जाणून घ्या त्याबद्दल योग्य नियम
हिंदू धर्मात धार्मिक विधींमध्ये अनेक वस्तू आवश्यक मानल्या जातात आणि शंखाचे स्थान महत्त्वाचे आहे. शंख ही केवळ एक पवित्र वस्तू नाही तर ती सकारात्मक उर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत देखील मानली जाते. असे मानले जाते की जर शंख घरात पूर्ण विधी आणि योग्य दिशेने ठेवला तर भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद घरातील व्यक्तींना मिळतो. चला […]
Holika Dahan 2026: होलिका दहन पाहताय… माहितीये कोणी पाहू नये.. जाणून घ्या नेमके कारण
Holika Dahan 2026: आज होळीचा शुभ दिवस आहे, म्हणून आज संध्याकाळी होलिका दहन केले जाईल. होलिका दहन हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर श्रद्धेचे आणि परंपरेचे प्रतीक आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री, लोक वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी लाकूड जाळतात. 2 मार्च रोजी होलिका दहन साजरा केला जाईल. या दिवशी लोक होलिका अग्नीभोवती जमतात, पूजा […]
Chanakya Niti : हे लोक त्यांच्या आयुष्यात बर्बाद होतात, चाणक्यांच्या या 10 गोष्टी लक्षात ठेवाच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. जर तुम्ही संकटात आहात, तर त्यातून मार्ग कसा काढायचा? शत्रूचा पराभव कसा करायचा? आपला मित्र कोण आणि शत्रू कोण? आयुष्य कसं जगावं आणि कसं जगू नये? याबद्दल […]
Chanakya Niti : दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मार्गदर्शक ठरतात. आपण जे अन्न खात असतो, त्या अन्नामधून आपल्याला ऊर्जा मिळते. मात्र दुसरीकडे त्याचा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या स्वरुपात परिणाम देखील होत असतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. दुसऱ्याच्या घरचं […]