होळी फक्त रंग आणि मिठाईचा सण नाही. हा मन आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा भरून टाकण्याची संधी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या राशीला अनुरूप रंग परिधान करून होळी खेळणे केवळ उत्सवाला अधिक मजेदार बनवते, तर मानसिक आणि सामाजिक जीवनातही लाभ मिळवून देतो. यंदा ४ मार्च २०२६ रोजी, आपल्या राशिफळानुसार योग्य रंग निवडा आणि होळीच्या रंगांसोबत आपले नशीब आणि […]
lifestyle
तुमच्या राशीला मंगळवारचं चंद्रग्रहण कसं? मुंबई-पुण्यात किती वेळ दिसणार? ही माहिती वाचायला विसरूच नका; नाही तर…
Holi 2026 : येत्या मंगळवारी 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण महाराष्ट्रात काही मिनिटांसाठी प्रत्यक्ष पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते Da. Kr. Soman यांनी दिली आहे. ग्रहणाच्या वेळी चंद्र उगवतानाच तो ग्रहणावस्थेत दिसणार असल्याने हा खगोलप्रेमींसाठी एक वेधक अनुभव ठरणार आहे. चंद्रग्रहण हे पूर्णपणे नैसर्गिक खगोलीय प्रकार असून ते साध्या डोळ्यांनी सुरक्षितपणे पाहता […]
Vastu Shastra : जेवताना ताटात केस निघणं, घरात वारंवार मांजर येणं, या घटनांचा काय असतो संकेत?
वास्तुशास्त्रामध्ये काही प्राण्यांना अत्यंत शुभ मानलं गेलं आहे, तर काही प्राण्यांना अशुभ मानलं गेलं आहे. प्रत्येक प्राणी पक्षी हा आपल्याला विशिष्ट संकेत देत असतो, अशी वास्तुशास्त्रामध्ये मान्यता आहे. जसं की जर तुमच्या घरासमोर कावळा ओरडत असेल तर तुमच्या घरी लवकरच पाहुणे येणार असा त्याचा संकेत होतो. त्याचसोबत तुम्ही सकाळी उठलात आणि तुम्हाला मुंगूस किंवा भारद्वाज […]
Vastu Shastra : व्यवसायामध्ये अपेक्षित नफा होत नाहीये? अडथळे येतायेत? मग हे उपाय कराच
काही जण नोकरी करतात तर काही जण व्यवसाय. अनेकदा असं होतं की सर्व काही सुरळीत सुरू असतं. मात्र मध्येच काही अडचणी येतात आणि आपली आर्थिक गाडी घसरते, व्यवसायामध्ये मोठा तोटा होतो. व्यवसाय नीट चालत नाही. यामध्ये अनेक कारण असू शकतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नकरात्माक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा प्रभाव […]
Chanakya Niti : असे लोक म्हातारपणात आनंदी जीवन जगतात, चाणक्य यांनी काय सांगितलंय?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ होते. त्यामुळे माणसानं आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैसे कुठे खर्च करावेत? आणि कुठे पैशांची बचत करावी? याबद्दल अनेक गोष्टी त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात आयुष्यात पैसा सर्वात महत्त्वाचा आहे. […]
ध्यान करताना जपमाळ का महत्त्वाची असते? जाणून घ्या शास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मात, जपमाळ हे केवळ पूजेचे साधन नाही, तर ऊर्जा, श्रद्धा आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. वेगवेगळ्या देवता, ग्रह आणि साधनेसाठी वेगवेगळ्या माळा शुभ मानल्या जातात. योग्य जपमाळ निवडल्याने साधकाच्या इच्छा पूर्ण होतात आणि मनाची एकाग्रता वाढते. शिव भक्तांसाठी सर्वात शुभ रुद्राक्ष माला भगवान शिवाचे प्रतीक मानली जाते. यामुळे मन शांत होते आणि मानसिक तणाव दूर […]