चाणक्य हे त्या काळातील एक महान विचारवंत होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चांगले, वाईट अनुभव घेतले. त्यांना देखील अनेकदा आपल्या आयुष्यात पराभवाचा सामना करावा लागला, आणि त्यानंतर त्यांचा विजय देखील झाला. चाणक्य यांना जे काही अनुभव आले, त्या अनुभवाचं सार त्यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मांडलं आहे. हा ग्रंथ आज 21 व्या शतकात देखील अनेकांना […]
lifestyle
घरात या भागात पाली घालतात अंडे… छी तुम्ही विचारही करणार नाहीत दररोज तिथेच…
बहुतेक घरांमध्ये पाली असतात. बेडरूम, किचन, हॉल आणि बाथरूम टॉयलेटमध्येही पाली असतात. आपल्यापैकी अनेकांना पालीची प्रचंड भीती वाटते. पाल दिसली तरीही आपण घाबरून पळतो. अनेकदा किचनमध्ये भांड्यांवरही पाल भिरताना दिसते. मात्र, कितीही प्रयत्न करूनही पाल काही जाण्याचे नाव घेत नाही. पालीवर अनेक प्रकारची आैषधे टाकली जातात, गोळ्या ठेवल्या जातात. पण याचा काहीच परिणाम पालींवर होत […]
या 5 गोष्टी लक्षात ठेवा, कडक उन्हाळ्यातही कुंडीतील रोपं राहतील हिरवीगार
उन्हाळा ऋतू सुरु झाल्याने प्रखर सूर्यप्रकाश आणि वाढत्या तापमानाचा आपल्या अंगणातील आणि बाल्कनीतील झाडांवर सर्वात जास्त परिणाम होतो. जेव्हा तापमान 40 ते 45 अंशांपर्यंत पोहोचते तेव्हा अनेक झाडे लवकर कोमेजायला लागतात, झाडांची पाने पिवळी पडतात आणि माती लवकर सुकते. या दिवसात झाडे निरोगी आणि हिरवीगार ठेवणे थोडे आव्हानात्मक होते, परंतु योग्य काळजी घेतल्यास कडक उन्हातही […]
एसीसोबत किती प्रकारच्या वॉरंटी येतात? नवीन एसी खरेदी करण्यापूर्वी याबद्दल जाणून घ्या
उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे. वाढत्या तापमानामुळे तुम्हीही या हंगामात नवीन एअर कंडिशनर खरेदी करण्याचा विचार करत आहात, तर एसी खरेदी करताना तुम्ही फक्त एसीमध्ये कोणते फीचर्स आहेत आणि तुम्हाला किती डिस्काउंट मिळत आहेत याचा विचार करू नका. तर तुम्ही नवीन एसी खरेदी करताना फीचर्स आणि डील व्यतिरिक्त, एअर कंडिशनरसोबत किती प्रकारच्या वॉरंटी उपलब्ध आहेत […]
दारुने होणारे नुकसान कमी करतो व्यायाम?, संशोधनात उघड झाले धक्कादायक सत्य
हृदय विकाराचे झटके, बॅड कोलेस्ट्रॉल आणि फॅटी लिव्हरची समस्या आजकाल खूप वेगाने वाढत आहे. तरुणांना देखील या समस्या भेडसावत आहेत. मद्यपानामुळे यातील अनेक आजार वाढत असतात. त्यामुळे डॉक्टर नेहमी मद्यपान कमी करण्याचा सल्ला देत असतात. आता एका नव्या संशोधनात एक आश्चर्यकारक गोष्ट उघडकीस आली आहे. नव्या संशोधनानुसार जे लोग दारु पिण्यासोबतच रोज व्यायामही करतात, त्यांना […]
जेवणासोबत 2 हिरव्या मिरच्या खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो? फायदा की तोटा? तज्ज्ञांनी दिली माहिती
भारतीय आहारात हिरव्या मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक लोक चव वाढवण्यासाठी जेवताना एक किंवा दोन हिरव्या मिरच्या नक्की खातात. हिरवी मिरची केवळ अन्नाला तिखट आणि चविष्ट बनवत नाही, तर त्यात अनेक असे पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक […]