जेव्हा घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा घरात त्या व्यक्तीचा फोटो लावला जातो. ही हिंदू धर्मातील प्रथा आहे. हिंदू धर्मामध्ये आपल्या पूर्वजांना महत्त्वाचं स्थान असतं. तसेच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विशिष्ट धार्मिक विधी जसं की श्राद्ध, पक्ष केले नाहीत तर घरात पितृदोष निर्माण होतो असं देखील मानलं जातं. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर घरात त्याचा फोटो कोणत्या […]
lifestyle
पापमोचनी एकदशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या आशीर्वादाने ‘या’ 5 राशींचे उजळणार भाग्य, जाणून घ्या
पापमोचनी एकादशीचे व्रत रविवार 15 मार्च रोजी केले जाणार आहे. पापमोचनी एकादशीचा दिवस या पाच राशींसाठी खूप शुभ असणार आहे. कारण या राशींच्या लोकांना भगवान विष्णूचा आशीर्वादाने करिअरच्या नवीन संधी मिळतील, नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या सध्याच्या नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात या पाच राशींसाठी पापमोचनी एकादशी कशी भाग्य उजळवणार […]
तिजोरीजवळ देवतेची मूर्ती किंवा चित्र ठेवणं योग्य की अयोग्य? काय सांगितलंय शास्त्रात
वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे. भारतीय संस्कृतीत लोक ते सुख आणि समृद्धीशी जोडतात. वास्तुशास्त्रात घर आणि त्यात ठेवलेल्या वस्तूंबद्दल अनेक नियम सांगितले आहेत. घरातील प्रत्येक वस्तूची दिशा आणि स्थानाचा तिथे राहणाऱ्या लोकांवर प्रभाव पडतो. म्हणूनच घर बांधतानाच नव्हे तर त्यातील फर्निचर आणि वस्तूंची व्यवस्था करताना देखील वास्तु तत्वांचे पालन करणे उचित आहे. वास्तु म्हणजे […]
GK: मारुतीरायाच्या गदेचे नाव काय? हनुमानाला कुणी दिली होती ती गदा?
Hanumana Mace Gada Kaumodaki: महाशक्तीशाली हनुमान हे बलोपसकांचे आराध्य दैवत आहेत. इतकेच नाही अनेक जण भीती वाटायला लागली की अगोदर मारुतीरायाचा धावा करतात. त्यांच्याकडे अनंत शक्ती आहेत. धर्माच्या संरक्षणासाठी आणि दुष्टांचा नायनाट करण्यासाठी या शक्तींचा ते वापर करतात अशी मान्यता आहे. पांडवातील भीम याच्याकडे 10,000 हत्तीं इतकी शक्ती होती असे म्हटले जाते. पण तोही हनुमानाची […]
Chanakya Niti: अशा लोकांना घराकडं फिरकूही देऊ नका, चाणक्याचा काय सल्ला?
चाणक्य नीतीवर समाजात नेहमी चर्चा होते. नातेसंबंध, जीवनशैली, आपले मित्र यावर आचार्य चाणक्यांनी कटाक्ष टाकला आहे. त्यांनी यावर चांगले भाष्य केले आहे. आपल्या आयुष्यात कधीही वाईट लोक येऊ देऊ नका, त्यांना ओळखायचं शिका असे चाणक्य सांगतात. लोक ओळखण्याची किमया साधता येणे आवश्यक असल्याचे चाणक्य नीती सांगते. चाणक्य नीतीनुसार वाईट, लबाड, धूर्त आणि नकारात्मक लोकांपासून चार […]
Vastu Shastra : घराच्या या दिशेला चुकूनही ठेवू नका पाण्याची टाकी, वास्तुशास्त्र काय सांगतं?
आपण रोजच्या जीवनामध्ये अशा काही छोट्या -छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. जर घरात वास्तुदोष निर्माण झाला तर त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. तुम्ही कितीही कष्ट केले तर हातात पैसा टिकत नाही, व्यावसायात अचानक मोठं नुकसान होतं, किंवा काहीतरी मोठं आर्थिक संकट येतं. घरात भांडणे होतात, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. अशावेळी […]