आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कपनंतर आणि मेन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी आता अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. अंडर 19 वनडे वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 15 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ भिडणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना हा 15 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. तर 6 फेब्रुवारीला अंतिम […]
Latest News
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम
नाशिक जिल्ह्यातील येवला शहर मकर संक्रांतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय पतंग उत्सवामुळे उत्साहात न्हाऊन निघाले आहे. अहमदाबादप्रमाणेच येवल्यातही हा पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. भोगी, मकर संक्रांती आणि करी असे तीन दिवस हा सोहळा चालतो, ज्यात स्थानिक नागरिकांसह महिलांचा सक्रिय सहभाग असतो. सकाळपासूनच इमारतींच्या छतांवर महिला एकत्र जमून पतंग उडवण्याचा आनंद घेतात. डीजेच्या […]
वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहात? मग या चिल्याचा करा दररोजच्या आहारात समावेश..
बऱ्याच लोकांना वाढलेले वजन कमी करण्यासाठी नेमके काय खावे हा प्रश्न कायम पडतो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. वजन कमी करण्याच्या प्रवासात लोकांकडून मोठ्या चुका होतात. ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची दाट शक्यता असते. अशावेळी काही गोष्टी फॉलो करणे आवश्यक आहे. जर तुम्ही जरी वाढलेले वजन कमी […]
त्यांची डोर आमच्या हातात आहे! शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांना टोला
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर, संजय शिरसाट यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. त्यांनी संजय राऊत यांना तिळगुळ देऊन गोड बोलण्याचा सल्ला दिला. संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांच्यातील माणुसकी आणि निष्ठेचे त्यांनी कौतुक केले. इम्तियाज जलील यांच्या पतंग उत्सवावर बोलताना शिरसाट म्हणाले की, जलील यांचा हा शेवटचा पतंग असेल आणि त्याची दोर आपल्या हातात आहे. १६ […]
अचानक येऊन तलवारीने हल्ला, उमेदवाराचा नवरा… काय घडलं?; नांदेड हादरलं
नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुका अंतिम टप्प्यात असताना प्रभाग 1 मधील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. ‘अशा प्रकारचं राजकारण जर घडत असेल तर त्याचा निषेध करतो’ असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं […]
BMC Election 2026 : मतदानावेळी गोंधळ घालणाऱ्यांची खैर नाही, प्रत्येक हालचालीवर करडी नजर, पोलिसांचा मास्टरप्लॅन काय?
देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. काल संध्याकाळी ५:३० वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यामुळे आता छुप्या प्रचाराला वेग आला आहे. मुंबईतील सर्व २२७ वॉर्डांमध्ये सध्या शांततापूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. अशाच शांततापूर्व स्थितीत मतदान व्हावे, यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात […]