अंधेरीतील कावड यात्रेच्या अवसरावर मंत्री नितेश राणे यांनी जोरदार हिंदुत्ववादी विधान केले आहे. कावड यात्रा काही वर्षांपूर्वी छोट्या प्रमाणात निघत होती, मात्र आता हिंदू रक्षक सेनेने ती भव्य करण्याचा निर्णय घेतल्याचे राणे म्हणाले. हा देश हिंदू राष्ट्र आहे, मुंबई, महाराष्ट्र ही महादेवाची भूमी आहे, त्यामुळे हिंदूंचा प्रत्येक सण मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे, असे नितेश […]
Latest News
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावरून पडून चांदगुडे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबामागे आता फक्त त्यांचे भयाण घर आणि शेरू नावाचा एक श्वान उरला आहे. मालकांच्या आठवणीने व्याकुळ झालेला शेरू गेल्या तीन दिवसांपासून तळमळत होता. शेरू घरात एकटाच होता आणि खिडकीपाशी कुणी आले की तो मालक परत आले असतील या आशेने भुंकत […]
SIM Card New Rules 2026: उद्यापासून सिमकार्ड नियम बदलणार !,तुमच्या नावावर किती सिम ? असे तपासा अन्यथा…
Source link
Khawadya Dongar : कुणाल आणि आई – वडिलांच्या निधनानंतर घरात काय होतंय? मोठी माहिती अखेर समोर
Khawadya Dongar : कुणाल चांदगुडे आणि त्याचे आई वडील एकाच घरात राहत होते. अशात तिघांच्या निधनानंतर त्याचा पाळीव कुत्रा एकटाच पडला. त्यांच्या कुत्र्याचं नाव शेरु असं आहे. ज्या माणसांसोबत दिवस रात्र शेरु खेळत होता, आनंदी जगत होता, तेच तीन जण 21 ऑगस्ट पासून दिसत नसल्याने तो सतत भुंकत होता. कुणाल याच्या शेजारी राहणाऱ्यांनी देखील सांगितलं […]
दर महिन्याला पगार येतो, पण पैसे पुरत नाहीत? 80-20 चा हा नियम ठरू शकतो फायदेशीर
भारतात नोकरदार वर्गाची संख्या लाखोंमध्ये आहे. दर महिन्याला पगार खात्यात जमा झाला की, यावेळी पैसे व्यवस्थित वाचवायचे असा विचार अनेक जण करतात. मात्र महिना जसजसा पुढे जातो, तसतसे खर्च वाढत जातात आणि शेवटी पुन्हा खिशात पैसे शिल्लक राहत नाहीत. तुमच्यासोबतही असे होत असेल, तर याचा अर्थ तुमचे उत्पन्न कमी आहेच असे नाही. कदाचित तुमचे पैसे […]
टेन्शन मिटलं! राज्यात साखर स्वस्त होणार? सरकारकडून केंद्राला महत्त्वाचा प्रस्ताव; नेमकी मागणी काय? तरतूद काय?
साखरेचे दर सध्या प्रचंड वाढल्याने ऐन सणासुदीत साखर सर्वसामान्यांना कडू झाली आहे. साखरेचे भाव ७० रुपयांवर पोहचले आहेत. सरकारने यामागे इथेनॉलचे धोरण जबाबदार नसून काळाबाजार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर आता सहकार मंत्र्यांनी याबाबत एक जालीम उपाय सांगितला आहे. साखरेची दरवाढ रोखण्यासाठी सरकार एकीकडे साखर आयात करण्याचा विचार करत असताना सहकार मंत्र्यांनी चांगला उपाय सुचवला […]