Bollywood Movies : भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या मोठे बजेट, भव्य सेट्स आणि सुपरस्टार कलाकारांची फौज असलेले चित्रपट प्रेक्षकांना आवडतात असा समज झाला आहे. पण हा समज या चित्रपटाने दूर केला आहे. 2025 साली प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘कन्नप्पा’ बाबतीतही असंच काहीसं घडलं. तब्बल 200 कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाकडून साऊथ आणि बॉलिवूडमध्ये इतिहास […]
entertainment
Arijit Singh : अरिजीत सिंह याचा पार्श्वगायनातून धक्कादायक संन्यास, चाहत्यांना मोठा हादरा
Arijit Singh Retirement: भारतीय संगीत जगतातून एक अशी बातमी आली आहे जी वाचून कोट्यवधी चाहत्यांना धक्का बसेल.आपल्या आवाजाने प्रत्येक हृदयावर राज्य करणारे सिंगर अरिजीत सिंह यांनी आता प्लेबॅक सिंगिंग ( चित्रपटासाठी पार्श्वगायन ) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अरिजीतने सोशल मीडिया हँडल (X) द्वारे ही धक्कादायक बातमी दिली आहे. अरिजीत याने स्पष्ट केले आहे की तो […]
फक्त मुंब्रा नको, संपूर्ण हिंदुस्तान हिरवं करा; कैसे हराया म्हणणाऱ्या AIMIMच्या नगरसेविकेला मराठमोळ्या अभिनेत्याचा टोला
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि 16 जानेवारी रोजी त्यांचे निकाल जाहीर झाले. मुंब्रा भागात AIMIM पक्षाच्या सहर शेख या युवा उमेदवार नगरसेविका म्हणून निवडून आल्या. विजयानंतर सहर शेख यांनी एका भाषणात जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत “कैसा हराया…” असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली. तसेच, “पुढच्या पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू” […]
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांबद्दल बोलताना प्रसिद्ध गायिकेची जीभ घसरली… बलात्कारा संदर्भात म्हणाली…
Amruta Fadnavis: गायिका अंजली भारती हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान अंजली हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अंजली हिच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. सांगायचं झालं तर, अंजली हिने 13 जानेवारी रोजी झालेल्या एका कार्यक्रमात अमृता फडणवीसांबद्दल नको […]
Border 2: पाकिस्तानचं ऑपरेशन चंगेज खान काय होतं? इंडियन एअर फोर्सने त्यांना कशी धूळ चारलेली?
Border 2: 1971 साली झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धाला तिसरं युद्ध देखील म्हटलं जातं. बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान पूर्व पाकिस्तानमध्ये हे घडले. या संघर्षामुळे बांगलादेशची निर्मिती झाली आणि हा भारताच्या सर्वात निर्णायक लष्करी विजयांपैकी एक ठरला… ‘बॉर्डर 2’ हा सिनेमा युद्धाच्या महत्त्वाच्या भागावर आधारलेला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानच्या पहिल्या हल्ल्यानंतर पश्चिम क्षेत्रात झालेल्या हवाई आणि जमिनीवरील लढायांवर […]
15 दिवसांमध्ये लिहिली चित्रपटाची कहाणी, ठरला ब्लॉकबस्टर, 37 वर्षांपूर्वीच्या या चित्रपटाची कमाई पाहून….
Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी प्रदर्शित होताच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आजही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान राखून ठेवलं आहे. ज्येष्ठ फिल्म निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांचा सुपरहिट हिंदी चित्रपट ‘राम लखन’ प्रदर्शित होऊन तब्बल 37 वर्षे […]