टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद भारताने मिळवलं आहे. पण या स्पर्धेतील काही घडामोडी अजूनही प्रभाव टाकत आहेत. या स्पर्धेत अर्शदीप सिंगने जबरदस्त कामगिरी केली होती. टीम इंडियाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. पण अंतिम सामन्यात केलेली एक चूक त्याला भोवली आहे. अर्शदीप सिंग आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्याच्या सामना मानधनातून 15 […]
cricket
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या नीशमने केली पोलखोल, पैसे दिले नसल्याचं केलं जाहीर!
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताची धावसंख्या 300 पर्यंत जाणार अशी स्थिती होती. पण जेम्स नीशमच्या एका षटकाने सर्व चित्र बदललं. त्याने एका षटकात तीन विकेट घेतल्या आणि टीम इंडियाच्या धावगतीला ब्रेक लावला. त्याने 4 षटकात 46 धावा देत 3 गडी बाद केले. पण असं असलं तरी टीम इंडियाने 255 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना न्यूझीलंडने […]
Arshdeep Singh : विजयाच्या जल्लोषात अर्शदीपवर सर्वात मोठी कारवाई; ICC चा कोणता नियम ठरला अडचणीचा?
Arshdeep Singh And T20 World Cup : भारताने टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. न्यूझीलंड या अतिशय ताकदवान संघाला नमवत भारताने ही कमाल करून दाखवली आहे. या विजयानंतर संपूर्ण देशात मोठा उत्सव साजरा करण्यात आला. भारतीय खेळाडूंनीही आपल्या कुटुंबासोबत हा आनंद साजरा केला. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, भारताचा […]
टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदानंतर बीसीसीआयने खजाना केला खुला, 4 कामगिरींसाठी टीम इंडियाला 365 कोटी!
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. या स्पर्धेपूर्वीच भारत हा प्रबळ दावेदार मानला जात होता. पण स्पर्धेदरम्यान संघाची स्थिती पाहता क्रीडाप्रेमींच्या मनात जेतेपदाबाबत संशयाची पाल चुकचुकली होती. असं असताना टीम इंडियाने जेतेपद जिंकलं आणि किंतू परंतू सर्व काही दूर केलं. टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा जिंकण्याची कामगिरी केली आहे. […]
टी20 वर्ल्डकप ट्रॉफी मंदिरात घेऊन जाण्यावरून वाद, आता इशान किशन संतापला
Ishan Kishan on Kirti Azad: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने देदिप्यमान कामगिरी केली. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी धोबीपछाड दिला आणि जेतेपद मिळवलं. या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. दुसरीकडे, जेतेपदाची ट्रॉफी मिळाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव, हेड कोच गौतम गंभीर आणि आयसीसी चेअरमन जय शाह ट्रॉफी घेऊन मैदानाजवळ असलेल्या हनुमान टेकडी मंदिरात […]
T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतरही टीम इंडियातील या दिग्गजाची नोकरी जाणार, रोहित शर्माचा आहे खास
टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. 2007, 2024 नंतर आता 2026 साली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवत ट्रॉफीवर नाव कोरले. टीम इंडियाच्या या दमदार कामगिरीचे जगभर कौतुक होत आहे. या विजयानंतर बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना 131 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मात्र संघात एक असा व्यक्ती […]