करो या मरोच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी झाली. आरसीबीने यापूर्वी बाद फेरीत स्थान पक्कं केलं आहे. पण इतर दोन संघांसाठी चार संघात चुरस आहे. त्यात आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय महत्त्वाचा होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाजूने लागला. कर्णधार स्मृती मंधानाने दव फॅक्टरचा अंदाज घेत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण […]
cricket
संजू सॅमसन फेल तरी प्लेइंग 11 मध्ये मिळणार स्थान, माजी कर्णधार पाठिंबा देत म्हणाला…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया टी20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका एकतर्फी जिंकली. सुरुवातीच्या तीन सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घातली. त्यामुळे भारताची टी20 वर्ल्डकपसाठी चांगली तयारी झाल्याचं दिसून येत आहे. असं असताना विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसनचा फॉर्म मात्र चिंतेचा विषय आहे. कारण आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात संजू सॅमसन काही […]
गौतम गंभीरला टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला, नेमकं काय घडलं?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनेकदा टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्यासही मागे पुढे पाहात नाही. गौतम गंभीरचा हा स्वभाव अनेकांनी मैदानातही पाहिला आहे. एक घाव दोन तुकडे असा स्वभाव असल्याने अनेकदा नुकसानही झालं आहे. नुकताच शशि थरूर यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करून एक लांबलचक संदेश लिहिला होता. पण आता गौतम गंभीरला […]
T20 World Cup स्पर्धेत खेळण्याबाबत पाकिस्तानची नाटकं सुरू, या दिवशी ठरणार खेळायचं की नाही?
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यासाठीची पूर्ण तयारी झालेली आहे. मात्र बांगलादेशने आडमुठी भूमिका घेतल्याने आयसीसीला ऐनवेळी स्कॉटलँडला तिकीट द्यावं लागलं आहे. बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नाटकं सुरू झाली आहेत. अजूनही स्पर्धेत खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मते, स्पर्धेत सहभागी व्हायचं की नाही याबाबतचा निर्णय येत्या काही […]
भारताने टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली, काय ते जाणून घ्या
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने सलग तीन विजय मिळवले. या विजयांसह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात टाकली. यासह टीम इंडियाने पाकिस्तान संघाच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo- ACC) टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. टीम इंडिया आता या विक्रमाची […]
India vs Pakistan: टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होणार नाही? पडद्यामागे काय घडतंय?
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे बांग्लादेश आणि पाकिस्तानने नाटकी सुरू केली आहेत. त्यात बांग्लादेश संघाला आडमुठी भूमिकेमुळे स्पर्धेला मुकावं लागलं आहे. असं असताना पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या कमी होताना दिसत नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा संघ भारताविरूद्ध होणाऱ्या […]