PAK vs AUS 1st T20I: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानने आपल्या तयारीची ताकद दाखवून दिली. टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 22 धावांनी पराभूत केलं. यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार यात काही शंका नाही. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पहिला टी20 सामना पार पडला. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने […]
cricket
IND vs PAK: पाकिस्तानी खेळाडूंसोबत वैभव सूर्यवंशी आणि टीम थांबली! कारण की…
India vs Pakistan ICC U19 World Cup 2026: आयसीसी अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी चुरस वाढली आहे. त्यामुळे कोणते चार संघ उपांत्य फेरी गाठतात याची उत्सुकता आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्याची रंगत वाढली आहे. अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 1 फेब्रुवारी 2026 रोजी भारत पाकिस्तान सामना […]
फिट अँड फाईन असलेल्या श्रेयस अय्यरला टीम इंडियातून डावलण्याचं कारण काय? जाणून घ्या
भारत आणि न्यूझीलंड यांच्याच पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील चार सामन्यांचा खेळ संपला आहे. भारताने ही मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना शिल्लक राहिला आहे. असं असताना आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात श्रेयस अय्यरला संधी दिली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. जर श्रेयस अय्यरला टी20 प्लेइंग इलेव्हनमध्ये […]
शिवम दुबेची चौथ्या टी20 सामन्यात आक्रमक खेळी, स्वत:च सांगितलं कसं शक्य झालं ते…
भारताने न्यूझीलंडविरुद्धचा चौथा सामना 50 धावांनी गमावला. खरं तर पहिल्या तीन सामन्यातील कामगिरी पाहता हा पराभव फार मोठा आहे. पण पराभवाचं अंतर आणखी जास्त असतं. जर शिवम दुबेने झंझावाती अर्धशतक ठोकलं नसतं तर चित्र फारच वाईट असतं. शिवम दुबेने या सामन्यात अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानंतर त्याला ‘दानव’ ही उपाधी दिली गेली आहे. राजस्थान […]
T20 World Cup 2026: ‘या’ 4 कारणांमुळे चौथ्या T20 मध्ये भारताचा पराभव
IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना टीम इंडियासाठी काही खास नव्हता. या सामन्यात भारताला 50 धावांनी पराभव पत्करावा लागला. यावेळी भारतीय संघाच्या अनेक कमकुवतपणा समोर आल्या. विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चौथ्या T-20 सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 50 धावांनी पराभव करत मालिकेतील पहिला विजय मिळवला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून […]
कोहलीवर हल्ला? आर अश्विनने तात्काळ विराटला लावला फोन, काय आहे प्रकरण?
आर अश्विन आणि विराट कोहली यांनी भारतीय क्रिकेटचा एक काळ एकत्र गाजवला आहे. आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर विराट कोहली आता फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. आर अश्विन निवृत्ती घेतल्यानंतर सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर आपली मतं दिलखुलासपणे मांडत असतो. त्यामुळे अनेकदा त्याला टीकाकारांच्या रोषाला सामोरे जावं लागतं. इतकंच काय तर […]