बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. खलनायकी आणि नकारात्मक भूमिकांमध्ये त्यांनी अनेक संस्मरणीय व्यक्तिरेखा साकारल्या. ‘बँडिट क्वीन’, ‘सरफरोश’, ‘कुछ कुछ होता है’, ‘सिंघम रिटर्न्स’ आणि ‘प्रेम ग्रंथ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची विशेष चर्चा झाली. मात्र, ‘प्रेम ग्रंथ’मधील त्यांच्या नकारात्मक भूमिकेने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. […]
2 दिवसांत येतो म्हणत आईला सोडून गेला, मृत्यूनंतरही पाझर नाही फुटला.. त्या वृद्धेची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी
आई-वडील आयुष्यभर काबाडकष्ट करून, अक्षरश: आपल्या रक्ताचं पाणी करून मुलांना चांगलं आयुष्य, सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न करतात. बहुतांश मुलांना आई-वडीलांच्या कष्टांची जाणीव असते, मोठेपणी ते त्यांची काळजी घेताना दिसतात, त्यांचा वृद्धापकाळ सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न करतात. मात्र काही वेळा अशा घटना समोर येतात जिथे मुलं आपल्या वृद्ध आई-वडिलांकडे लक्ष देत नाहीत, त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा […]
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे… सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या पक्षाच्या फुटीसंदर्भातील सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. कपिल सिब्बल यांनी प्रभावी युक्तिवाद केल्याचे त्यांनी सांगितले. सावंत यांच्या मते, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकक्षेबाहेर जाऊन काम केले आहे. काँग्रेस पक्षाच्या फुटीशी शिवसेनेच्या फुटीची तुलना योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये दोन्ही बाजूंनी आमदार, खासदार आणि पदाधिकारी […]
मोठी बातमी ! राज्यात 28 ऑगस्टपासून लव्ह जिहादवर बंदी? सक्तीचं धर्मांतर रोखणार?
राज्य सरकारने धर्मांतर रोखण्यासाठी धर्म स्वातंत्र्य कायदा आणला आहे. या कायद्याची 28 ऑगस्टपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी हे रक्षा बंधनचं मोठं गिफ्टच असल्याचं मानलं जात आहे. या कायद्यामुळे जबरदस्तीने होणारं धर्मांतर रोखलं जाणार आहे. थोडक्यात लव्ह जिहादवर एक प्रकारची बंदी घालणाराच हा कायदा आहे. नाशिकच्या काळा राम मंदिराचे श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी […]
Nagraj Manjule : मी आडनाव मुद्दाम लपवलंय, पण तरीही लोकं विचारतात, ‘जात’ विषयावर नागराज मंजुळे यांचं मोठं वक्तव्य
Nagraj Manjule : ‘खाबााशा’, ‘सैराट’, ‘फँड्री’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी समाजातील अनेक विषय प्रभावीपणे माडंले. तर ‘सैराट’ आणि ‘फँड्री’ सिनेमांमुळे मंजुळे यांनी माणसांमधील भेदभाव, सामाजिक विषमता आणि जातव्यवस्थेवर देखील प्रकाश टाकला. नागराज मंजुळे यांनी कधीच सिनेमांमधून फक्त चाहत्यांचं मनोरंजन केलं नाही तर, समाजाचं वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न देखील केला. अशात नुकताच […]
आरारारा खतरनाक, दुसरं लग्न करताच कर्मचाऱ्याचा पगार… आसाम सरकारच्या निर्णयाची जोरदार चर्चा
कायदेशीरदृष्ट्या घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची आता खैर नाही. आसाममधील हिंमता बिस्वा सरमा सरकारने अशा कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातील 20 टक्के रक्कम थेट त्यांच्या पहिल्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याविषयीची घोषणा आज करण्यात आली. हा नियम खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे […]