Crying In Space: अश्रु बाहेर येणे ही मानवी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. केवळ मन दुखावले तेव्हाच नाही तर भावनिक हिंदोळा आला तेव्हा. आनंदाच्या झोक्यावर अश्रु नकळत ओघळतात. अश्रु हे जिवंतपणाचे लक्षण समजले जाते. अश्रु हे दुधारी शस्त्रही मानले जाते. स्त्रीया त्याचा बखुबी वापर करतात. त्यांच्या भावनिक विश्वातील अश्रु हा जणू दूत असतो. पण अंतराळात भावना टिकत […]
पुण्याची हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तयार, उद्घाटनाला कधी मिळणार मोदींची तारीख…
पुणेकरांची रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची क्षमता असलेला शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो – ३ चा १३.३ किमीचा टप्पा बांधून तयार आहे. हा १२ स्थानकांच्या मार्गाचा पहिला टप्पा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. या मार्गामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी या प्रवासाला लागणारा दीड तासांचा वेळ आता ४५ मिनिटांवर येणार आहे.मात्र, सर्व काही तयार असूनही या मार्गाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत […]
आम्ही POK मध्ये तिरंगा फडकवायला चाललोय, भाजप नेत्याची घोषणा; नेमकं प्रकरण काय?
India Vs Pakistan : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. रविवारी (16ऑगस्ट) केशव प्रसाद मौर्य हे कौशांबी दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी पाकव्याप्त काश्मीर, काँग्रेस, वंदे मातरम् तसेच इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. समाजवादी पार्टी हा पक्ष लवकरच संपणार आहे, असा दावाही त्यांनी केला. […]
सचिन तेंडुलकरने मंचावर जोडे काढले, मुख्यमंत्री बघत राहिले… क्रिकेटच्या देवाचा तो व्हिडिओ तुफान व्हायरल
सचिन तेंडुलकर हा केवळ क्रिकेटमधील विक्रमांमुळे ओळखल्या जातो असे नाही. तर त्याचा नम्रपणा, मृदुपणाही त्याचे व्यक्तिमत्व उंचावतो. त्याच्या साधेपणाची चर्चा शेजारच्या पाकिस्तानमध्ये सुद्धा होते. हा सदगुण टिकणे, जपणे सोपे नसते. जेव्हा माणूस यशाच्या शिखरावर असतो आणि त्याचे पाय जमिनीवर असतात अशा व्यक्ती दुर्मिळ होत असताना सचिन तेंडुलकर सारखी जिवंत उदाहरणं बरंच काही शिकवून जातात. आंध्रप्रदेशातील […]
‘वंदे मातरम’च्या अवमानावरून बंकिमचंद्र यांचे वंशज संतप्त, सोनिया गांधींना लिहिले खरमरीत पत्र
‘वंदे मातरम’चे संपूर्ण गायन १५ ऑगस्टला देशभरात झाले असताना काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) मुख्यालयात ध्वजारोहना दरम्यान या गीताला दाखवलेली नापसंती,असहजा आणि हातवारे करीत गीत थांबवण्याचा वारंवार केलेला प्रयत्न अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे, असे पत्रच वंदेमातरम गीताचे जनक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे वंशज आमदार सुमित्रो चॅटर्जी यांनी सोनिया […]
वर्षा बंगल्याच्या स्लॅबवर बसून आंदोलन करेन, मनोज जरांगे असं का म्हणाले? 29 ऑगस्टच्या आंदोलनाविषयी मोठी घोषणा!
Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जातेय परंतु ते रद्द केले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. तसेच मराठा आरक्षणाशी संबंधित इतरही अनेक मागण्या प्रलंबित आहेत. सरकारने या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. याच […]