आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला शुक्रवार 12 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील पहिन्यात सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. यजमान इंग्लंड स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका असा सामना रंगणार आहे. चमारी अट्टापट्टू श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट हीच्याकडे इंग्लंडच्या […]
Womens T20i World Cup 2026 : 1 ट्रॉफी, 2 ग्रुप, 12 संघ-33 सामने, 12 जूनपासून वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार, जाणून घ्या सर्वकाही
क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अवघ्या काही तासांनी अखेर संपणार आहे. बहुप्रतिक्षित आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला शुक्रवार 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. एकूण 24 दिवस 7 मैदानात या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एका ट्रॉफीसाठी 12 संघ भिडणार आहेत. या 12 संघांना 6-6 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेत […]
60 वर्षांपूर्वीच प्रचंड सुंदर गाणं, ज्याशिवाय लग्नसोहळा अपूर्ण वाटतो, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही गाणी अशी आहेत जी काळ कितीही पुढे गेला तरी त्यांची जादू कमी होत नाही. दशकानुदशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशाच अमर गीतांपैकी एक म्हणजे 1966 साली प्रदर्शित झालेल्या ‘सूरज’ चित्रपटातील ‘बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है’ हे गाणे. या गाण्याचे संगीत त्या काळातील दिग्गज संगीतकार जोडी 'शंकर–जयकिशन' यांनी दिले होते. भारतीय […]
मोठी बातमी! या राज्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावाधाव; सगळीकडे भीतीचे वातावरण
पूर्वोत्तर भारतातून मोठी बातमी समोर आली आहे. आसामधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री सुमारे 9:10 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी नोंदवली गेली. अनेक भागांत सौम्य धक्के जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडले. या भूकंपामुळे सगळीकडे भीतीचे वापावरण पसरले आहे. सुदैवाने, अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. आसाममध्ये […]
एकमेकांच्या कुटुंबियांना भलतंसलतं बोलणं! या पाच गोष्टी पती पत्नीने टाळायला हव्यात, नाही तर…
प्रेम विवाह किंवा घरच्यांनी ठरवून दिल्यानंतर दोन व्यक्ती लग्नबंधनात अडकतात. प्रेमविवाहात एकमेकांना ओळखून लग्नाचा निर्णय घेतला जातो. तर अरेंज मॅरेजमध्ये घरच्यांच्या संमतीसह एकमेकांची ओळखपालख करून लग्नाचा निर्णय घेतला जातो. असं असताना लग्नानंतर कधीच आपल्या पार्टनरला लग्न करून पश्चाताप झाला असं म्हणू नये. रागाच्या भरात बोलून गेलेलं हे वाक्य नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण […]
MLC Electon : नाशिकसोबत आता जळगावचा देखील प्रश्न सुटला, महाजन यांनी स्पष्ट केले…
राज्यातील १७ विधानपरिषदेच्या जागावर निवडणूक लागली आहे. यातील सहा जागांवर बिनविरोध निवडणूक करण्यात महायुतीला यश मिळत आहे आणि आता शिल्लक ११ जागांवर येत्या १८ जून रोजी निवडणूक होत आहे. नाशिक आणि जळगावात महायुतीला बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. नाशिक येथे भाजपाचे बंडखोर प्रसाद हिरे यांचे बंड शमवण्यास भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांना यश मिळाले होते. […]