बॉलिवूड असो की हॉलिवूड, इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांना पदार्पण करताच इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धी मिळते. पण अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांना अनेक प्रयत्न करून देखील इंडस्ट्रीमध्ये सुपरहिट चित्रपट देता आला नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मागे सुपरस्टारडम नव्हतं. पण ती आता जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. कोण आहे ती […]
NEET-PG साठी नवीन कट-ऑफ, SC,ST, OBC कॅटेगरीमध्ये मायनस 40 असून सुद्धा बनू शकता MD आणि MS
केंद्र सरकारने मंगळवारी एक महत्वाचा निर्णय घेतला. NEET-PG 2025 साठी क्वालिफाइंग कट-ऑफ रेट खूप कमी केला. यामुळे मेडिकल कॉलेजेसमध्ये 9 हजारपेक्षा अधिक रिकामी असलेली PG मेडिकल सीट्स भरण्याचा मार्ग मोकळा झालाय. देशात डॉक्टरांची मोठ्या संख्येने कमतरताना असताना हा निर्णय घेण्यात आलाय. नव्या निकषांनुसार सामान्य वर्ग आणि EWS उमेदवारांसाठीची क्वालिफाइंग पर्सेंटाइल 50th पेक्षा कमी करुन 7th […]
मीठाच्या पाण्याने अंधोळ केल्यास त्वचेला काय फायदे होतात?
स्किनकेअरच्या जगात प्रत्येक कमी वेळात नवीन ट्रेंड समोर येत असतात. असाच एक ट्रेंड म्हणजे मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे. लोक पाण्यात मीठ मिसळत आहेत आणि नंतर त्याने आंघोळ करत आहेत. परंतु आपण हे करता तेव्हा काय होते किंवा ही पद्धत किती फायदेशीर आणि हानिकारक आहे हे आपल्याला माहित आहे का? असा निमिषाचा प्रश्न आहे. एनडीटीव्हीच्या ‘ब्युटी […]
मुंबईत भाजप, महायुती सत्ता आली; पण ठाकरेंनी ठसा उमटवला
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप-महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादन केला आहे. भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या असून, महायुतीचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या निकालांमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लक्षवेधक कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे. ठाकरेंची शिवसेना मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर राहिली असून, त्यांना 65 नगरसेवकांसह यश मिळाले आहे. निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार […]
IND vs NZ : टीम इंडिया सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी सज्ज, न्यूझीलंड रोखणार?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 2026 मधील पहिली आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका कोण जिंकणार? हे रविवारी स्पष्ट होणार आहे. उभयसंघात खेळवण्यात येत असलेली ही मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. यजमान टीम इंडियाने विजयी सलामी देत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. भारताने बडोद्यात 301 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून सहज पूर्ण […]
राज ठाकरेंच्या मेहनतीवर उबाठाने पाणी फेरलं! उदय सामंतांचा टोला
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विविध क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. निवडणूक आयोग केवळ दलाल असून, मतदारांच्या याद्यांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप त्यांनी केला. या आयोगाला घाणेरडा आणि थर्ड ग्रेड असे संबोधून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वरून तडफडत असतील, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. […]