पर्वताचे नाव: कांचनजंगा हा भारतातील सर्वात उंच पर्वत आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून 8556 मीटर (28169 फूट) इतकी आहे. हा जगातील तिसरा सर्वात उंच पर्वत आहे (माउंट एव्हरेस्ट आणि के-2नंतर) स्थानिक ठिकाण: हा पर्वत भारताच्या सिक्कीम राज्याच्या सीमेवर आणि नेपाळच्या सीमेवर हिमालयाच्या रांगांमध्ये स्थित आहे. या पर्वतावर नेहमी बर्फ असतो. नावाचा अर्थ: 'कांचनजंगा' या नावाचा तिबेटी […]
GK : अचानक सूर्य गायब झाला तर? पृथ्वीवर क्षणात विध्वंस; वाचा काय संकट येईल!
आपल्या सूर्यमालेत सूर्य हा सर्व प्रमुख ग्रहांच्या केंद्रस्थानी असतो. सर्वच ग्रह सूर्याभोवती गोल-गोल फिरतात. सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्त्वात आहे. परंतु सूर्याची किरणे पृथ्वीवर न आल्यास नेमके काय घडू शकते, ते जाणून घेऊ या… सूर्याच्या किरणांमुळेच आपल्या शरीरात ड जीवनसत्त्व तयार होते. त्यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवर न आल्यास किंवा सूर्य गायब झाल्यास आपल्याला ड जीवनसत्त्वाची कमतरता […]
देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कंटेनर-क्रुझरच्या धडकेत तीन ठार – सहा जखमी
पंढरपूर- मंगळवेढा मार्गावर मोठा भीषण अपघात घडला आहे.तुळजापूर आणि अक्कलकोट देवदर्शन करून येणाऱ्या क्रुझरमधील भाविकांवर काळाचा घाला पडला आहे. कंटेनर-क्रुझरच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत तीन जण ठार आणि सहाजण जखमी झाले आहेत. या अपघातातील सर्व भाविक हे डोंबिवली येथील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे. पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर अपघात मोठा अपघात घडला आहे. येथे एका क्रुझर […]
गिरीश महाजनांना नाशिकचं प्रकरण भोवणार? प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयानं खळबळ; मोठी अपडेट समोर!
Girish Mahajan : प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ध्वजवंदन कार्यक्रमामुळे मंत्री गिरीश महाजन चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. प्रजासत्ताक दिन असताना त्यांनी संपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वनरक्षक म्हणून नोकरीवर असलेल्या माधवी जाधव या कर्मचाऱ्याने आक्षेप घेतला आहे. आंबेडकर हे नाव संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा करत माधवी जाधव […]
बाबासाहेबांचं नाव पुसू देणार नाही, गर्जना करणाऱ्या माधवी जाधव कोण आहेत? थेट गिरीश महाजनांविरोधात…
नाशिक जिल्ह्यातील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला शासकीय कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नसल्याचे बोलले जात आहे. प्रजासत्ताक दिन असूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकदाही उल्लेख न केल्यामुळे माधवी जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे. कार्यक्रमस्थळीच त्यांनी महाजन यांच्यावर आक्षेप घेतला […]
आपल्या शेजारील देशात भीषण गृहयुद्ध, उठाव दडपण्यासाठी आकाशातून पॅरामोटरद्वारे नागरिकांवर हल्ले
आपला शेजारील देश म्यानमार म्हणजे ब्रह्मदेशातील गृहयुद्धाने घातक वळण घेतले आहे. सोमावारी जारी झालेल्या एका बातमीनुसार ब्रह्मदेशातील लष्करी राजवटीने ( जुंटा ) आता नागरिकांवर आणि सरकार विरोधी ताकदींवर आकाशा हल्ला करण्यासाठी आपली क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी पॅरामोटर आणि जायरोकाप्टर सारख्या कमी तांत्रिक फ्लाईंग मशीनींचा वापर विरोधकांवर हल्ला करण्यासाठी केला आहे. यामुळे आकाशात अचानक गोळ्यांचा […]