
राहुल गांधींनी पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून देवेंद्र फडणवीसांना उद्देशून ट्वीट केले आहे. विद्यार्थी भीक नव्हे, तर शिक्षणाचा संवैधानिक हक्क मागत आहेत, असे राहुल गांधींनी म्हटले. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत असून, फडणवीसांनी स्वतः भेट देऊन प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Leave a Reply